Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur : पीक हातचे गेल्याने शेतकरी अडचणीत, नुकसान भरपाई देण्याची माग

लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाचा फळ भाज्या आणि पालेभाज्यांना तडाखा बसला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 25, 2025 | 07:45 PM

लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाचा फळ भाज्या आणि पालेभाज्यांना तडाखा बसलाय. लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ येथील एका शेतकऱ्याच्या तीन एकरातील कांदा पिकाचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रेनापुर तालुक्यातील रामवाडी येथील एका शेतकऱ्याच्या साडेचार एकरातील कोथिंबीरीला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय.. अवकाळीमुळे हातचे पीक गेल्याने शेतकऱ्यांचे किमान तीन ते चार लाखांचे नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी अडचणीत आलेत. दरम्यान, शिरूर अनंतपाळ येथील पिकांच्या नुकसानीची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

Follow Us
Close

लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाचा फळ भाज्या आणि पालेभाज्यांना तडाखा बसलाय. लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ येथील एका शेतकऱ्याच्या तीन एकरातील कांदा पिकाचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रेनापुर तालुक्यातील रामवाडी येथील एका शेतकऱ्याच्या साडेचार एकरातील कोथिंबीरीला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय.. अवकाळीमुळे हातचे पीक गेल्याने शेतकऱ्यांचे किमान तीन ते चार लाखांचे नुकसान झाले असून, यामुळे शेतकरी अडचणीत आलेत. दरम्यान, शिरूर अनंतपाळ येथील पिकांच्या नुकसानीची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

Follow Us:

Web Title: Latur farmers in trouble as crops go missing demand compensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Latur
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार
1

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच
2

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान
3

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई
4

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.