अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी केली आहे.
रेल्वे बोगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आवश्यक ट्रेड्स सुरू करून युवकांना प्रशिक्षण द्यावे, असे फडणवीस म्हणाले.
रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
एका धाब्यावर वाढदिवस साजरा करतांना टिश्यू पेपरवरून दोन गटांमध्ये सुरु झालेला वाद थेट दारूच्या बॉटलने तोंड ठेचण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल…
लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने ट्रिपल सीट स्कुटी चालवणाऱ्या तीन तरुणींना महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने रस्त्यात थांबवून चांगलंच धारेवर धरलं. संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भर उन्हाळ्यातच लातूर शहरात पावसानं जोरदार तडाखा देत सर्वसामान्य नागरिकांची झोपच उडवली, आठवडाभर लातुरात मुक्कामी तळ ठोकून राहिलेल्या पावसानं आणि वादळी वाऱ्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
Maharashtra Crime : लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात एका मुस्लिम व्यक्तीला त्याच्या धार्मिक ओळखीच्या आधारावर इतका अपमानित करण्यात आले की त्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे.