लातूर शहरात मागील तीन महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक 16 येथील एका खड्ड्यांमध्ये दोन बालकाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक गिरीश पाटील नगरसेविका राजश्री धोत्रे प्रभागातील नागरिकांनी…
लातूरमधील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे प्रेमाचे आमिष दाखवून अपहरण करण्यात आले. आरोपींनी तिला रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये डांबून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने अवघ्या 24 तासांत…
महाराष्ट्रातील लातूर शहराच्या मध्यभागी असलेले गंज गोलाई हे केवळ व्यापारी केंद्र नसून श्रद्धेचेही महत्त्वाचे स्थान आहे. याच गंज गोलाईच्या केंद्रस्थानी वसलेले श्री जगदंबा देवी मंदिर हे लातूरकरांच्या अढळ श्रद्धेचे प्रतीक…
स्वतःचे नाव मतदार यादीतून वगळून 'मयत' यादीत टाकण्यात आल्याचा दावा चाकूर काँग्रेसचे शहराध्यक्ष हुसेन (पप्पुभाई) रज्जाक शेख यांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी…
Latur NEET Success: राजर्षी शाहू महाविद्यालयातील सुमारे 1,400 विद्यार्थ्यांनी यंदा NEET परीक्षा दिली होती. उपलब्ध निकालांच्या प्राथमिक पाहणीत अनेक विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवले असल्याचे स्पष्ट झाले
लातूरमधील एम.जे. हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा कारमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. प्राथमिक तपासात भूल देणाऱ्या औषधाचे इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारमधून सिरिंज व औषधाच्या…
मित्राच्या आर्थिक व्यवहारात जामीनदार होणे निलंगा तालुक्यातील एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मित्राच्या अवघ्या दीड लाख रुपयांच्या व्यवहारासाठी जामीनदार म्हणून स्वाक्षरी केलेल्या शेतकऱ्याची तब्बल सव्वा…
लातूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलंय... मागील दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, थकीत पगार मिळेपर्यंत आंदोलन सुरू…
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात प्रेमसंबंध आणि जमिनीच्या वादातून 24 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्धव मारोती दहीकांबळे याच्या तोंडावर उकळते गोडतेल ओतल्याचा आरोप आहे. गंभीर भाजलेल्या…
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार महेश माणिकराव देशमुख यांचा तब्बल 719 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. अंतिम निकालानुसार बसवराज…
लातूर-नांदेड महामार्गावर आलगरवाडी पाटीजवळ भीषण अपघात झाला. भरधाव आयशर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रकने वॅगनर कारलाही धडक दिली. या अपघातात आणखी एकाचा मृत्यू…
लातूरमधील हनमंत पाटील हे लंडनमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. कौटुंबिक वाद, पत्नीने दाखल केलेला 2 कोटींचा दावा आणि मानसिक तणावामुळे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांना…
लातूर जिल्ह्यातील बोंबळी येथील भूमिहीन गायकवाड शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी पत्नीच्या खांद्यावर शेतीचे जोखड असल्याची बाब समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यात आले…
लातूर तालुक्यातील खंडापूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण उत्सवादरम्यान जमा झालेल्या देणगी रकमेत कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी मुख्य आयोजक किशोर धोंडीराम जाधव ऊर्फ शिवणीकर, त्याचा सहकारी…
लातूर जिल्ह्याच्या हवाई संपर्क व्यवस्थेलानवी दिशा देणारा आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, लातूर विमानतळाच्या सर्वांगीन विकासासाठी ५६.७४ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला…
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सोमवारी एकूण 9 उमेदवारांनी 14 उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीकडून भाजपचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांनी…
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यंदा थेट राजकीय लढत रंगणार आहे. महायुतीकडून बसवराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून महाविकास आघाडीकडून महेश देशमुख मैदानात उतरले आहेत. या थेट मुकाबल्यामुळे स्थानिक…
लातूरमधील गोंदेगाव येथे NEET परीक्षेच्या तणावातून 12वी उत्तीर्ण विद्यार्थिनी मैथिली सोनवणे हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पेपरफुटी प्रकरणानंतर ती मानसिक तणावात होती. या घटनेनंतर प्रशासनाने लातूरमधील ट्युशन एरियावर कारवाई…
लातूर शहरात मोकाट श्वानांचा त्रास गंभीर बनला असून, श्वान चावल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. याआधी दोन चिमुकल्यांचाही मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
लातूर येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या संत पादुका दर्शन सोहळ्याच्या आर्थिक व्यवहारात घोळम घोळ असल्याचेच महाराज लोकांनी घेतलेल्या पत्र परिषदेत स्पष्ट झाले आहे.