अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आठवडाभर संततधार पडलेल्या पावसामुळे घरांची पडझड झाली होती. तालुक्यात उन्हाळी भुईमूग, मका, ज्वारी, हायब्रीड, भाजीपाला व आंबा पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.
महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुखयाणी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. सध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत.
अद्याप सातारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झालेले नाही तरीसुद्धा येणारा पाऊस तुर्त अवकाळीच म्हणावा लागणार आहे. बळीराजाला शेतीच्या कामाची उसंत पावसामुळे मिळेनाशी झाली आहे.
धोकादायक होर्डिंग फ्लेक्स तातडीने उतरवणे, धोकादायक इमारतींना नोटिसा बजावणे, त्या-त्या कार्यक्षेत्रात तहसीलदारांनी तत्काळ पंचनामे करून संबंधितांना त्याचा इशारा इत्यादी कामे निर्देशित केली होती.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील रजयच्या विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
गेले काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने शेतीचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील तीन महिन्यांपासून उष्णतेच्या तीव्रतेने आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले असून शहरी आणि गावाकडील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर आशिष जसस्वाल यांनी माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. यातच सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
शुक्रवारी दुपारनंतर पुण्यात अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली. शहराचे दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा ४ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. वारे वाहत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.