Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur : नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी

गेल्या आठवड्याभरापासुन लातूर जिल्ह्यात पडत असलेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळं फळ पिकांचे मोठे नुकसान झालं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 23, 2025 | 07:48 PM

गेल्या आठवड्याभरापासुन लातूर जिल्ह्यात पडत असलेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळं फळ पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. त्यातच टरबूज पिकाचं देखील अतोनात नुकसान झालंय सतत झालेल्या जोरदार पावसामुळे टरबूज पिकाच्या शेतात पाणी साचून काढणीला आलेल्या टरबूज पिकाला आता बुरशी लागली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिराऊन नेला आहे. त्यामुळं शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे. आता नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Follow Us
Close

गेल्या आठवड्याभरापासुन लातूर जिल्ह्यात पडत असलेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळं फळ पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. त्यातच टरबूज पिकाचं देखील अतोनात नुकसान झालंय सतत झालेल्या जोरदार पावसामुळे टरबूज पिकाच्या शेतात पाणी साचून काढणीला आलेल्या टरबूज पिकाला आता बुरशी लागली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिराऊन नेला आहे. त्यामुळं शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे. आता नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Follow Us:

Web Title: Latur the government should immediately conduct a panchnama of the damaged crops and provide compensation to the farmer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • maharashtra
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.