Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत नव्याने उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा एकदा गंभीर अपघात घडल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 22, 2026 | 05:31 PM

Follow Us

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत नव्याने उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा एकदा गंभीर अपघात घडल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे काम ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीला देण्यात आले असून, कंपनीच्या मनमानी आणि निष्काळजी कारभारामुळे कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. घोडदेव गावात सुरू असलेल्या या पाण्याच्या टाकीच्या बांधकामादरम्यान अवघ्या सहा महिन्यांपूर्वी मोठी दुर्घटना घडली होती. कॉलमसाठी वापरण्यात आलेले लोखंडी पत्रे अचानक रस्त्यावर कोसळली होती. तसेच टाकीच्या बाजूला असलेली संरक्षण भिंतही पडली होती. या घटनेवेळी कामगारांकडे कोणतीही आवश्यक सुरक्षासाधने नव्हती. ना हेल्मेट, ना सेफ्टी बेल्ट—या निष्काळजीपणामुळे दोन कामगार गंभीर जखमी झाले होते.

Close

Follow Us:

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत नव्याने उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा एकदा गंभीर अपघात घडल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे काम ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीला देण्यात आले असून, कंपनीच्या मनमानी आणि निष्काळजी कारभारामुळे कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. घोडदेव गावात सुरू असलेल्या या पाण्याच्या टाकीच्या बांधकामादरम्यान अवघ्या सहा महिन्यांपूर्वी मोठी दुर्घटना घडली होती. कॉलमसाठी वापरण्यात आलेले लोखंडी पत्रे अचानक रस्त्यावर कोसळली होती. तसेच टाकीच्या बाजूला असलेली संरक्षण भिंतही पडली होती. या घटनेवेळी कामगारांकडे कोणतीही आवश्यक सुरक्षासाधने नव्हती. ना हेल्मेट, ना सेफ्टी बेल्ट—या निष्काळजीपणामुळे दोन कामगार गंभीर जखमी झाले होते.

Web Title: Mira bhayander another accident during the construction of a water tank in bhayander second accident in 6 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Accident Case
  • Mira Bhyander

संबंधित बातम्या

‘काळ आला होता पण…’; खेडमध्ये खाजगी बस पलटली अन्…, भाविकांसोबत नेमके घडले काय?
1

‘काळ आला होता पण…’; खेडमध्ये खाजगी बस पलटली अन्…, भाविकांसोबत नेमके घडले काय?

कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने चार ते पाच वाहनांना उडविले
2

कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने चार ते पाच वाहनांना उडविले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.