रसत्याच्या दुर्दशेमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात अपघात होतात. मात्र रस्त्य़ावर गतिरोधक नसल्याने अपघाताचं प्रमाण वाढत आहे. याचकारणाने परिसरातील नागरिक प्रशासनाविरोधात आक्रमक झालेत.
रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कोल्हापूर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मागून आलेल्या वाहनाने हूल दिल्याने किंवा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा अपघात घडताच महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नेमका अपघात कसा झाला हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
तिवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतींना मर्यादा येत असल्याने नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने पुणे ग्रामीण पोलिसांनी लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे.
पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही बस खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली.
नवीन कार खरेदीपूर्वी टेस्ट ड्राइव्ह घेणे आवश्यक असले तरी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी दुरुस्तीचा खर्च साधारणपणे शोरूमच्या विम्यातून कव्हर केला जातो, कारण वाहन त्यांच्याच मालकीचे असते.
मुलुंड येथे बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पुलावरील स्लॅबचा एक भाग कोसळला. ज्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताबद्दल आता बॉलीवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी चिंता व्यक्त केली आहे.
अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील खामुंडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. १२) सकाळी आठच्या सुमारास एसटी बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १३ विद्यार्थी आणि ५ शिक्षक जखमी झाले…
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे स्थानकात प्रवासी मृत्यूंचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. अपुऱ्या लोकल फेऱ्या, प्रचंड गर्दी आणि रखडलेले प्रकल्प यामुळे प्रवाशांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
जखमींवर फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. याशिवाय फुणगूसचे सरपंच अशोक पांचाळ यांनी विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली.
पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्यात आला. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जखमी मजुराला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ते अॅडमिट आहेत.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत नव्याने उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा एकदा गंभीर अपघात घडल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Indoli Accident Rasta Roko: इंदोलीत १९ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाल्याने ८ तास रस्ता रोको करण्यात आला. जयवंत शुगर कारखान्याच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप.
चाकण–तळेगाव महामार्गावर म्हाळुंगे गावच्या हद्दीत सकाळी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला टेम्पोची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली आहे.
पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी पुलावरून जात असताना पुलाला कठडा नसल्याने थेट बाजूच्या ओढ्यात खोलवर कोसळली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थ तातडीने मदतीसाठी धावले.