परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला आहे. यामध्ये 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ढीगाऱ्याखाली 30 ते 40 भाविक अडकल्याचे समोर येत आहे.
मध्यरात्री अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच मसूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, हवालदार बाळासाहेब कोळेकर, संजय काटे…
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात भीषण दुर्घटना घडली असून देवदर्शनावरून परतणारे भाविक घेऊन जाणारे पिकअप वाहन विहिरीत कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असून या…
आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातामुळे सातारा जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी मृत तरुणांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
अपघातानंतर बसमध्ये एकच आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप धोत्रे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या यात्रेत वादळामुळे निवारा शेड कोसळून ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भरधाव कारने ट्रेलरला पाठीमागून दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या ओतूर-ब्राम्हणवाडा जिल्हा मार्गावरील 'लागाचा घाट' सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
रसत्याच्या दुर्दशेमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात अपघात होतात. मात्र रस्त्य़ावर गतिरोधक नसल्याने अपघाताचं प्रमाण वाढत आहे. याचकारणाने परिसरातील नागरिक प्रशासनाविरोधात आक्रमक झालेत.
रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कोल्हापूर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मागून आलेल्या वाहनाने हूल दिल्याने किंवा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा अपघात घडताच महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नेमका अपघात कसा झाला हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
तिवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतींना मर्यादा येत असल्याने नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने पुणे ग्रामीण पोलिसांनी लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे.
पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही बस खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली.
नवीन कार खरेदीपूर्वी टेस्ट ड्राइव्ह घेणे आवश्यक असले तरी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी दुरुस्तीचा खर्च साधारणपणे शोरूमच्या विम्यातून कव्हर केला जातो, कारण वाहन त्यांच्याच मालकीचे असते.
मुलुंड येथे बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पुलावरील स्लॅबचा एक भाग कोसळला. ज्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताबद्दल आता बॉलीवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी चिंता व्यक्त केली आहे.