Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

अखिल भारतीय छावा संघटना पहिल्या दिवशीपासूनच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर आहे. जरांगे पाटील यांची भूमिका रास्त आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 14, 2025 | 07:53 PM

Follow Us

अखिल भारतीय छावा संघटना पहिल्या दिवशीपासूनच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर आहे. जरांगे पाटील यांची भूमिका रास्त आहे. राज्यातील सरसगट मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाला पाहिजे यासाठी जरांगे पाटील यांची ही मागणी पूर्ण होई पर्यंत छावा संघटना मुंबई सोडणार नसल्याचा दावा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील यांनी नायगाव येथे केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा व शेतकरी संवाद दौऱ्यनिमित्ताने नांदेड येथे जात असताना नायगाव येथे त्यांचा छावा संघटनेच्या वतीने जोरदार सत्कार करण्यात आला यावेळी नवराष्ट्र शी त्यांनी बातचीत केली मागील तीन महिन्यात ३५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या यास हे सरकार जबाबदार आहे.

Close

Follow Us:

अखिल भारतीय छावा संघटना पहिल्या दिवशीपासूनच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर आहे. जरांगे पाटील यांची भूमिका रास्त आहे. राज्यातील सरसगट मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाला पाहिजे यासाठी जरांगे पाटील यांची ही मागणी पूर्ण होई पर्यंत छावा संघटना मुंबई सोडणार नसल्याचा दावा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील यांनी नायगाव येथे केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा व शेतकरी संवाद दौऱ्यनिमित्ताने नांदेड येथे जात असताना नायगाव येथे त्यांचा छावा संघटनेच्या वतीने जोरदार सत्कार करण्यात आला यावेळी नवराष्ट्र शी त्यांनी बातचीत केली मागील तीन महिन्यात ३५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या यास हे सरकार जबाबदार आहे.

Web Title: Nanded chhava will not leave mumbai unless the marathas are victorious warns vijay ghadge patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 07:53 PM

Topics:  

  • Marathi News
  • nanded news

संबंधित बातम्या

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह
1

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह

Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प
2

Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई
3

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Navratri 2025 :  गरबा म्हणजे नक्की काय ? गरबा नृत्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितेय का ?
4

Navratri 2025 : गरबा म्हणजे नक्की काय ? गरबा नृत्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितेय का ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.