२ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला रोजी मतमोजणी होणार असल्यान या सर्व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात ४ नोव्हेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. यासाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे येलदरी येथील नावाजलेले विश्रामगृह भूतबंगला बनले आहे. त्यामुळे सध्या येथे अवैध धंदे वाले असून हे विश्रामगृह आहे की दारूचा अड्डा? हाच प्रश्न पडला आहे.
वंदे भारत एक्सप्रेस तिच्या वेग, आरामदायी प्रवास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते. आता ही सुविधा नांदेड-पुणे मार्गावर उपलब्ध होणार असल्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणखी जवळ येणार आहेत.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शिक्षण क्षेत्रातील शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे.
खरीप पिकांची स्थिती आणखीनच बिकट झाल्याने तहसील प्रशासनाने ३१ ऑक्टोबर रोजी सुधारीत पैसेवारी जाहीर केली, तीही पूर्वीइतकीच ३७पैसे निघाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पिक लागवडोचा खर्च योजना या अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान विकास आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने विचारमंथन बैठक दि.१ नोजोबर रोजी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्रमणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.
Local Body Elections : नायगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्याने केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
नांदेडमध्ये शेतकऱ्याला एका पोलीस अधिकाऱ्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणावरुन नवराष्ट्रने आवाज उठवल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
Pathri APMC : पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अनिल नखाते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आहे. यामुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संध्या नांदेडमध्ये कमालीचा ड्रामा सुरू आहे आणि योजनांचा आत्माच घोटला जात आहे असा आरोप आता समोर आला आहे. राजेश पवारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असली तरीही आता वेगळेच वळण लागले…
पत्नीकडे वाईट नजरेने बघत असल्याच्या संशयावरुन 17 वर्षीय तरुणाचा मोटारसायकलवर नेहून बियर पाजून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
नांदेडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी ११२ क्रमांकावर फोन केला आणि त्यांच्यासोबत अर्धा तास…
मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांशी नांदेडला जोडणाऱ्या सेवा सुरू झाल्याने मराठवाड्याच्या प्रगतीला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे भाडेतत्त्वावर संचालन दिली.