Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

जिल्ह्यातील शेकडो कृषी पदवीधारकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 19, 2025 | 08:28 PM

Follow Us

जिल्ह्यातील शेकडो कृषी पदवीधारकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. जिल्ह्यासह राज्यामध्ये हजारो कृषी पदवीधारक बेरोजगार म्हणून फिरत आहेत तर दुसरीकडे शासनाचा कृषी विभाग असेल किंवा कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागांचा प्रश्न निर्माण झाला आहे एकीकडे शासन पदभरती करत नाही तर दुसरीकडे कृषी पदवीधारकांना बेरोजगार होऊन फिरावं लागत आहे त्यामुळे राज्य सरकारने कृषी विभागासह कृषी विद्यापीठांमध्ये तात्काळ पद भरती करावी अशीच मागणी या कृषी पदवीधारकांची आहे आणि त्यामुळेच आज या कृषीपतीधारकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आले. राज्य सरकारने तात्काळ पदभरती करावी यासह अन्य मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आले आहेत.

Close

Follow Us:

जिल्ह्यातील शेकडो कृषी पदवीधारकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. जिल्ह्यासह राज्यामध्ये हजारो कृषी पदवीधारक बेरोजगार म्हणून फिरत आहेत तर दुसरीकडे शासनाचा कृषी विभाग असेल किंवा कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागांचा प्रश्न निर्माण झाला आहे एकीकडे शासन पदभरती करत नाही तर दुसरीकडे कृषी पदवीधारकांना बेरोजगार होऊन फिरावं लागत आहे त्यामुळे राज्य सरकारने कृषी विभागासह कृषी विद्यापीठांमध्ये तात्काळ पद भरती करावी अशीच मागणी या कृषी पदवीधारकांची आहे आणि त्यामुळेच आज या कृषीपतीधारकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आले. राज्य सरकारने तात्काळ पदभरती करावी यासह अन्य मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आले आहेत.

Web Title: Parbhani protest march by agriculture degree holders demand to fill university seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 08:28 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Marathi News
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
1

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
2

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान
3

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान

Maharashtra Rain Update Live: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
4

Maharashtra Rain Update Live: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.