Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri : मंत्री उदय सामंत यांचा हल्लाबोल; “महायुती भगवा फडकवणारच”

संजय शिरसाट यांच्यावरील आरोपांबाबत काय म्हणाले उदय सामंत, पाहा व्हिडीओ

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 11, 2025 | 08:05 PM

Follow Us

रत्नागिरीत मंत्री उदय सामंत यांनी विविध विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. मंडणगड न्यायालयाच्या उद्घाटनाबद्दल बोलताना त्यांनी तो तालुका भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा असल्याचा गौरव व्यक्त केला आणि हा सोहळा महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. जैन धर्म सभेच्या विषयावर त्यांनी कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरसमज पसरवू नयेत, असे सांगितले.संग्राम जगताप यांच्या विधानावर अजित पवारांनीच भूमिका स्पष्ट केल्याचे त्यांनी नमूद केले. तर संजय शिरसाट यांच्यावरील आरोपांबाबत सामंत म्हणाले की, ते भाषण ऐकून आणि माहिती घेऊनच भूमिका मांडतील. मराठवाड्यातील भाजप-अजित पवार वादाविषयी ते म्हणाले की, महायुतीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवेल ही एकच भूमिका सर्वांची आहे.राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ शिष्टमंडळाच्या निवडणूक आयोग भेटीवर त्यांनी टीका करत हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे म्हटले. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या ट्विटचा उल्लेख करून त्यांनी प्रथम त्याला उत्तर द्यावे असेही सांगितले. ठाणेतील मनसे मोर्चावर ते म्हणाले की हे सर्व फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न असून महायुतीचाच विजय निश्चित आहे.

Close

Follow Us:

रत्नागिरीत मंत्री उदय सामंत यांनी विविध विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. मंडणगड न्यायालयाच्या उद्घाटनाबद्दल बोलताना त्यांनी तो तालुका भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा असल्याचा गौरव व्यक्त केला आणि हा सोहळा महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. जैन धर्म सभेच्या विषयावर त्यांनी कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरसमज पसरवू नयेत, असे सांगितले.संग्राम जगताप यांच्या विधानावर अजित पवारांनीच भूमिका स्पष्ट केल्याचे त्यांनी नमूद केले. तर संजय शिरसाट यांच्यावरील आरोपांबाबत सामंत म्हणाले की, ते भाषण ऐकून आणि माहिती घेऊनच भूमिका मांडतील. मराठवाड्यातील भाजप-अजित पवार वादाविषयी ते म्हणाले की, महायुतीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवेल ही एकच भूमिका सर्वांची आहे.राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ शिष्टमंडळाच्या निवडणूक आयोग भेटीवर त्यांनी टीका करत हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे म्हटले. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या ट्विटचा उल्लेख करून त्यांनी प्रथम त्याला उत्तर द्यावे असेही सांगितले. ठाणेतील मनसे मोर्चावर ते म्हणाले की हे सर्व फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न असून महायुतीचाच विजय निश्चित आहे.

Web Title: Ratnagiri minister uday samants attack mahayuti will definitely raise saffron

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 08:05 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Ratnagiri
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “…हे विरोधकांचे कामच असते”; अजित पवारांची ठाकरेंवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “…हे विरोधकांचे कामच असते”; अजित पवारांची ठाकरेंवर जोरदार टीका

‘…त्यांचा ज्योतिषच बोगस’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
2

‘…त्यांचा ज्योतिषच बोगस’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Maharashtra Politics: निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत; म्हणाले…
3

Maharashtra Politics: निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत; म्हणाले…

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन
4

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.