Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत आणि जपानमध्ये दहशतवाद विरोधात एकमत; अभिषेक बॅनर्जींने मांडली शिष्टमंडळाची भूमिका

All-party delegation: तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) खासदार अभिषेक यांच्यासह भारताच्या सर्व पक्षीय शिष्टमंडळाने जपान दौरा पूर्ण केला आहे. या शिष्टमंडळाचा उद्देश भारताचा दहशतवादविरोधाचा दृढ संकल्प जगासमोर मांडण्याचा होता.

  • By स्वराली शहा
Updated On: May 25, 2025 | 02:02 PM
All-party delegation in Japan underscored India's resolve in fight against terror TMC MP Abhishek Banerjee

All-party delegation in Japan underscored India's resolve in fight against terror TMC MP Abhishek Banerjee

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणापूर्ण वातावरण होते. दरम्यान दोन्ही देशात लष्करी संघर्ष सुरु होता. पाकिस्तानने भारतावर अनेक गंभीर आरोप केले होते. परंतु भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक आरोपाला चोख प्रत्युतर दिले आहे. तसेच भारताचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदर आणि पाकिस्तानकडून सुरु असलेल्या कटकारस्थानांविरोधात जागतिक स्तरावर भारताची भूमिका प्रभावीपण मांडण्यासाठी विविध देशांच्या दौऱ्यावर होते.

दरम्यान तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) खासदार अभिषेक यांच्यासह भारताच्या सर्व पक्षीय शिष्टमंडळाने जपान दौरा पूर्ण केला आहे. या शिष्टमंडळाचा उद्देश भारताचा दहशतवादविरोधाचा दृढ संकल्प जगासमोर मांडण्याचा होता. याअंतर्गत जगाच्या ३३ राज्यांमध्ये सात शिष्टमंडपाठवण्यात आले होते. यापैकी एका पथकाने टोकियोमधील भारतीय दूतावासात चर्च केली. या चर्चेत भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीमेंतर्गत पाकिस्तान आणि पाव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळांवर केलेल्या कारावाईवर चर्चा करण्यात आली. भारताच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केले की नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करताना एक दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘दहशतवादी नेता…’ ; बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे मोहम्मद युनूसवर गंभीर आरोप

दहशतवादविरोधी जपानची भारताला साथ

टीएमसीटे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शिष्टमंडळाच्या टेकियोत जपानशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, जपानमधील आपल्या चर्चा यशस्वी ठरल्या आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने जगाला स्पष्ट संदेश दिला आहे. भारताची ही कारवाई जागतिक शांतात आणि सुरक्षिततेसाठी आपली वचबद्धता दर्शवते. जपानने दहशतवादविरोधी भारताला पाठिंबा दिला आहे. तसेच हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.

बॅनर्जी यांनी सांगितले की, सोलमध्ये हे अभियान पुढे नेण्याचा भारताचा दृढ निश्चय आहे. भारत दहशतवादविरुद्धच्या जागतिक लढाईत धौर्याने सामना करेल. यासाठी भारताचे नेतृत्त्व आणि आंतरराष्ट्रीय एकत मजबूत करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊलल उचलले गेले आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले.

Our global outreach in Japan concluded with a meaningful engagement at the Indian Embassy.

United in purpose, we drew attention to the grievous Pahalgam terror attack and highlighted India’s calibrated response- One that decisively dismantled terror infrastructure in Pakistan… pic.twitter.com/YmktcNa3tE

— Abhishek Banerjee (@abhishekaitc) May 24, 2025

दुसरीकडे टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी देखील भारताच्या या सकारात्मक पावलाचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, भारताने दहशतवादविरोधीत जागतिक स्तरवार उचलेले पाऊल सकारात्मक आहे. यांअतर्गत सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांना भेट देत आहे आणि आपला चांगला उद्देश साध्य होत आहे. हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे.

तसेच राष्ट्रीय हितासाठी आणि सार्वभौमत्त्वाच्या रक्षणासाठी केंद्राच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी टीएमसी ठामपणे उभा राहिल. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला विनंत केली आहे की, शिष्टमंडळ परतल्यावर संसदेचे अधिवेशन बोलवण्यात यावे आणि देशातील नागरिकांना संघर्षाबद्दल माहिती द्यावी. ही माहिती जाणून घेण्याचा त्यांचा अधिकार आहे.

 जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गोल्डन डोम की ड्रॅगन आर्मी ? अंतराळात वर्चस्वासाठी महासत्ता देशांची स्पर्धा सुरु, कोण असेल शक्तीशाली?

Web Title: All party delegation in japan underscored indias resolve in fight against terror tmc mp abhishek banerjee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • Japan
  • World news

संबंधित बातम्या

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
1

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
2

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
3

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”
4

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.