Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत रोखणार का विनाशकारी युद्ध? इस्रायल अन् हमासच्या वाद थांबवण्यासाठी सांगितला ‘हा’ राजमार्ग

गाझामध्ये इस्रायल आणि हमास युद्धामुळे मोठे मानवतावादी संकट उभे राहिले आहे. गाझातील पायाभूत आणि मूलभूत सुविधा देखील नष्ट झाल्या आहेत. अनेक लोक उपासमारीमुळे त्रस्त आहेत. यावर भारतेन पहिल्यांदाच प्रतिक्रिय दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 24, 2025 | 01:41 PM
New York India's Permanent Representative Ambassador Harish P statement on Israel and Hamas Conflict at the UN Security Council Quarterly

New York India's Permanent Representative Ambassador Harish P statement on Israel and Hamas Conflict at the UN Security Council Quarterly

Follow Us
Close
Follow Us:

न्यूयॉर्क : गाझातील इस्रायल आणि हमास युद्धाने तीव्र रुप धारण केले आहे. गाझामध्ये अनेक अमानवीय कृत्य घडत आहे. इस्रायलच्या कारवायांमुळे गाझातील पॅलेस्टिनी लोकांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान या युद्धावर भारताने पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र परिषदेत (UNSC) आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या या विधानेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे. भारताने गाझातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

भारताने केली तात्काळ युद्धबंदीची मागणी

संयुक्त राष्ट्र परिषदेतील भारताचे स्थायी प्रतिनीधी, राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी न्यूयॉर्कच्या परिषदेत महत्वपूर्ण विधान केले आहे. भारताने गाझातील पॅलेस्टाईन लोकांच्या परिस्थितीवर भारताची ठाम भूमिका मांडली आहे. भारताने चिंता व्यक्त करत तात्काळ युद्धबंदीची मागणी तेली आहे.

संयुक्त राष्ट्र परिषदेकडे भारताने गाझातील मानवतावादी संकट थांबवण्याचे आणि तात्काळ युद्धबंदी लागू करण्याचे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच ओलिसांची सुटका करण्याचे आणि लोकांपर्यंत सुरक्षित मदत पोहचवण्याचेही आवाहन केले आहे. याशिवाय भारताने इस्रायल आणि हमास युद्धावर राजनैतिक मार्गाने कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे म्हटले आहे.

भारताने मानवतावादी मदतीवर सातत्याने भर दिला आहे. भारताने आपर्यंत यावर गाझाला अनेकवेळा सहकार्य केले आहे. सध्या सुरु असलेल्या संकटाला संपवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच बारताने मध्य पूर्व देशांकडून येणाऱ्या मदतीच्या महत्वावरही भर दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- थायलंड कंबोडियात हिंसाचार पुन्हा उफाळला; सीमेवर दोन्ही देशात गोळीबार सुरु

#WATCH | New York: India’s Permanent Representative to the United Nations, Ambassador Harish P., delivered India’s statement at the UN Security Council Quarterly Open Debate on the Situation in the Middle East, including the Palestinian question. He said, “… The way ahead is… pic.twitter.com/nGS5Fd8jhQ — ANI (@ANI) July 24, 2025

राजनैतिक मार्गाने तोडगा करण्याचा प्रयत्न

भारताने मध्य पूर्वेतील सुरु असलेल्या युद्धावर राजनैतिक मार्गाने कायमस्वरुपी तोडगा निघू शकतो असे म्हटले आहे. यासाठी प्रथम तात्काळ युद्धबंदी आणि नंतर शांतता चर्चेचे आवाहन भारताने केले आहे. तसेच ओलिस ठेवण्यात आलेल्या कैद्यांची सुटका देखील करणे महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.

यासाठी शांतता चर्चेच्या माध्यमातून आणि राजनैकि प्रयत्नातून प्रभावी मार्ग काढण्याचे भारताने म्हटले आहे. या सर्व गोष्टींचे गांभीर्य देखील भारताने अधोरेखित केले आहे. तसेच भारत नेहमीच समान संधी तत्वांवर विश्वास ठेवणारे देश असल्याचे आणि या धोरणाशी वचनबद्ध असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

गाझातील सद्य परिस्थिती

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, गाझामध्ये सध्या मानवतावादी संकटात वाढण्याची शक्यता आहे. गाझातील ९५ टक्के रुग्णालये संघर्षात उद्ध्वस्त झाली आहे. तसेच युद्धामुळे जवळपास ६.५ लाखांहून अधिक मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Russia Plane Missing: आणखी एका मोठ्या विमान अपघाताची भीती! ५० प्रवाशांना घेऊन जाणारे रशियन विमान बेपत्ता

Web Title: New york indias permanent representative ambassador harish p statement on israel and hamas conflict at the un security council quarterly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Gaza
  • Israel

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.