Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारताविरुद्ध बांगलादेश युनूस सरकार षड्यंत्र रचत असल्याचा पाकिस्तान तज्ञांचा दावा म्हणाले…

सध्या हिंदूंवरील हल्ल्यांमुळे भारत आणि बांगलादेशातील तणाव वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेश आणि पाकिस्तानमधील जवळीक वाढत चालली असल्याचे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 10, 2024 | 03:31 PM
'भारताविरुद्ध बांगलादेश युनूस सरकार षड्यंत्र रचत असल्याचा पाकिस्तान तज्ञांचा दावा म्हणाले...

'भारताविरुद्ध बांगलादेश युनूस सरकार षड्यंत्र रचत असल्याचा पाकिस्तान तज्ञांचा दावा म्हणाले...

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: सध्या हिंदूंवरील हल्ल्यांमुळे भारत आणि बांगलादेशातील तणाव वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेश आणि पाकिस्तानमधील जवळीक वाढत चालली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच बांगलादेशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध केला जात आहे. तर एककीकडे बांगलादेश भारत सरकारबरोबर व्यापर सुरु ठेवण्याची चर्चा चालू आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानकडून आरडीएक्स आणि टँक शेल्सची खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

बांगलादेश भारताविरुद्ध षड्यंत्र रचत आहे- पाकिस्तानी तज्ञ 

पाकिस्तानी तज्ज्ञ साजिद तरार यांनी दावा केला आहे की, बांगलादेश भारताविरुद्ध षड्यंत्र रचत आहे. त्यांनी भारताला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने यावेळी जास्त सतर्क राहण्याची गरज आहे कारण भारताच्या दोन्ही सिमेवर अल-जिहादच्या घोषणा दिल्या जात आहेत. तसेच मोहम्मद युनूस सरकारने पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची ऑर्डर दिलेली आहे. त्यांनी उघडपणे सांगितले आहे की ही शस्त्रे भारतासाठी असण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Violence: बांगलादेशात का होतायेत हिंदुंवर अत्याचार; काय आहे जमात-ए-इस्लामीचा प्लॅन?

हजारो टनांची शस्त्रास्त्रांची पाकिस्तानला बांगलादेशाकडून ऑर्डर 

40 टन आरडीएक्स, 28 हजार क्षेपणास्त्रे आणि 2 हजार रणगाड्यांचे कवच तसेच 40 हजार तोफखान्याची मागणी बांगलादेश सरकारने केली असल्याचे पाकिस्तान तज्ञ साजिद तरार यांनी म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तानींसाठी लागू असलेल्या व्हिसाच्या महत्त्वाच्या अटी देखील बांगलादेशाने काढून टाकल्या आहेत. साजिद तरार यांनी भूतकाळातील काही बाबींवर लक्ष केद्रींत केले.

त्यांनी मुंबईवर झालेल्या एका दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना म्हटले की, बीएनपी पार्टीच्या काळात लष्कर-ए-तैयबा, मसूद अझहर आणि सज्जाद अफगानी यांनी बांगलादेशाच्या सीमेवरुन हल्ले केले होते. तसेच त्यांनी मुंबई हल्ल्याचा तपास करणारे अधिकारी देखील बांगलादेशाच्या संपर्कात होते असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी काही भारतीय बांगलादेशाच्या बाजूने काश्मीरला पाठिंबा देतील असे म्हटले आहे. शिवाय त्यांनी ISI च्या देखील उल्लेख केला.

बांगलादेशातील हिंदूंवरील होणाऱ्या हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात 

भारताने जो बांगलादेश पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त केला, आज त्याच बांगलादेशावर ताबा मिळवलेल्या जमातच्या जिहादींना पाकिस्तान, तिची गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटनांचा पूर्ण पाठिंबा आहे. पाकिस्तान जिहादींना पैसे पाठवतो, आयएसआय भारतविरोधी स्क्रिप्ट लिहिते आणि या जिहादींना पाकिस्तानच्या दहशतवादी तळांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.

पाकिस्तानच्या इशाऱ्यावरच बांगलादेशातील जमातचे कट्टरपंथी हिंदुंविरोधी आणि भारतविरोधी वातावरण निर्माण करतात आणि हे सर्व करण्यासाठी मौलानांचं सैन्य उतरवण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावर जमात कट्टरपंथी संपूर्ण नियोजन करून हिंदूंवर हल्ले करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Hindu Violence: पुन्हा एकदा चिन्मय दास आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल

Web Title: Pakistan experts claims bangladesh yunus government is conspiring against india nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 03:26 PM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • pakistan
  • world

संबंधित बातम्या

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
1

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

अखेर प्रतीक्षा संपली! भारताच्या पहिल्या स्वदेशी Bullet Train ची Trial Date ठरली; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा
2

अखेर प्रतीक्षा संपली! भारताच्या पहिल्या स्वदेशी Bullet Train ची Trial Date ठरली; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
3

IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

सगळं शक्य होणार… भारताचा सर्वात मोठा Water Project! समुद्रात उभारणार 64 किमी लांब Dam; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
4

सगळं शक्य होणार… भारताचा सर्वात मोठा Water Project! समुद्रात उभारणार 64 किमी लांब Dam; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.