Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले; देशाला तिसरी बलाढ्य अर्थव्यवस्था बनवणार – मोदी

केंद्रातील सरकार धोरणात्मक सुधारणा करून, भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देत आहोत. सरकारने आतापर्यंत 40 हजारांहून अधिक नियमांमध्ये बदल करून, देशातील कंपनी कायदा व्यावसायिकांच्या हिताचा बनवला आहे. असे पंतप्रधान मोदी यांनी आज (ता.४) सांगितले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 04, 2024 | 09:37 PM
25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले; देशाला तिसरी बलाढ्य अर्थव्यवस्था बनवणार - मोदी

25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले; देशाला तिसरी बलाढ्य अर्थव्यवस्था बनवणार - मोदी

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात सध्या बदलाची लाट पाहायला मिळत आहे. देश सध्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या मार्गावर आहे. आर्थिक सुधारणांद्वारे देशात केवळ व्यवसाय करण्यास सुलभ वातावरण निर्माण झाले. असे नाही तर या सुधारणांद्वारे सुमारे 25 कोटी नागरिकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यास मदत झाली आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.४) सांगितले आहे. ते कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हला संबोधित करताना बोलत होते. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील उपस्थित होत्या.

हे देखील वाचा – 32,000 कोटी घेऊन चीनमध्ये पळाले; विदेशी गुंतवणुकदारांचा भारतीय बाजारातून काढता पाय!

नवीन 5 सेमीकंडक्टर प्लांट उभारले जाणार

भारतात लवकरच नवीन 5 सेमीकंडक्टर प्लांट उभारले जाणार आहे. सेमीकंडक्टर चिप्स भारतात बनवून संपूर्ण जगाला पुरवल्या जातील. या मेड इन इंडिया चिप्सचा भारतासह संपूर्ण जगाला फायदा होईल. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहे. सर्व प्रकारच्या धोरणात्मक सुधारणा करून, आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देत आहोत. नव्याने 40 हजारांहून अधिक नियमांमध्ये बदल करून, आम्ही कंपनी कायदा व्यावसायिकांच्या हिताचा बनवला आहे. असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

हे देखील वाचा – घर बांधणे महागले! देशातील सळईंच्या किंंमतीत मोठी वाढ, सर्वसामान्यांना खिशाला आणखी झळ बसणार!

 

भारत में growth के साथ inclusion भी हो रहा है। pic.twitter.com/o9ZYz9zDAW — PMO India (@PMOIndia) October 4, 2024

25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले

भारताच्या आर्थिक प्रगतीसोबतच आपण सर्वांना बरोबर घेऊन जात आहे. याचाच परिणाम म्हणजे गेल्या 10 वर्षात जवळपास 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. आपण सुधारणांच्या मार्गावर पुढे जात राहू. आमचे सरकार सुधारणा करा आणि परिवर्तन करा. या मंत्रांचे पालन करून देशासाठी प्रभावी निर्णय घेत राहील. आम्ही देशाला वेगाने पुढे नेत राहू. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज भारताचा जीडीपी जगातील पाचव्या क्रमांकावर आहे. लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Web Title: Lifted 25 crore citizens out of poverty modi will make the country the third largest economy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 09:37 PM

Topics:  

  • Indian Economy
  • narendra modi
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
1

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा
2

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
3

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?
4

Mahila Rojgar Yojana: २५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये ट्रान्सफर , पुढचा हप्ता कधी येणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.