Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ नागरी पतसंस्था लवकरच बंद होण्याच्या मार्गावर; जाणून घ्या नेमकं कारण काय?

जिल्ह्यात सुमारे 130 नागरी पतसंस्था कार्यरत आहेत. परंतु, त्यापैकी 35 संस्था गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय आहेत. या संस्थांमध्ये नागरिकांनी ठेवी केलेल्या असूनही, ना नवीन ठेवी घेतल्या जात आहेत, ना कर्जाचे वाटप होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 13, 2025 | 03:36 PM
'या' नागरी पतसंस्था लवकरच बंद होण्याच्या मार्गावर; जाणून घ्या नेमकं कारण काय?

'या' नागरी पतसंस्था लवकरच बंद होण्याच्या मार्गावर; जाणून घ्या नेमकं कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील तब्बल 35 नागरी पतसंस्था बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या संस्थांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. सीआरएआर, एनपीए यांसारख्या आर्थिक निकषांचे पालन न करणे, ठेवी स्वीकारल्या नाहीत किंवा कर्ज वितरण न केल्यामुळे अशा पतसंस्था आज बंदीच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. निबंधक कार्यालयाकडून यावर काय पुढील कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात एकूण सुमारे 130 नागरी पतसंस्था कार्यरत आहेत. परंतु, त्यापैकी 35 संस्था गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय आहेत. या संस्थांमध्ये नागरिकांनी ठेवी केलेल्या असूनही, ना नवीन ठेवी घेतल्या जात आहेत, ना कर्जाचे वाटप होत आहे. परिणामी, 35 नागरी पतसंस्था बंद होण्याच्या मार्गावर आहेत. निबंधक कार्यालयाकडून या 35 नागरी पंतसंस्था नोटीस देण्यात आल्याने पुढील आठवड्यात आयोजित बैठकीत सभासदांना याबाबतची माहिती देण्यात येत आहे. सभासदांना सहकार्य केल्यास काही दिवसांची मुदत संस्थांना देण्यात येणार आहे.

हेदेखील वाचा : देशात लवकरच उघडणार New Banks, NBFC होणार बँक; 11 वर्षानंतर सरकार का करत आहे बदल?

दरम्यान, देशात अनेक खाजगी आणि सरकारी बँका कार्यरत आहेत. पण आता तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्हाला देशात आणखी काही खाजगी बँका काम करताना दिसतील. या क्रमाने, काही नवीन मान्यता देण्यासोबतच, काही NBFC ना देखील बँकांचा दर्जा दिला जाऊ शकतो. सर्व सरकारच्या मोठ्या नियोजनाचा एक भाग आहे. त्यानुसार, कार्यवाही देखील केली जाऊ शकते.

जास्त बँकांचा विचार

दुसरीकडे, ब्लूमबर्गच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, देशाच्या बँकिंग क्षेत्राला चालना देण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्यात चर्चा सुरू आहे. त्याचा उद्देश देशाच्या आर्थिक विकासाला दीर्घकाळ पाठिंबा देणे आहे. अहवालानुसार, सरकार आणि RBI अनेक योजनांवर विचार करत आहेत. जेणेकरून मोठ्या, मजबूत आणि अधिक बँका निर्माण करता येतील. या देशाच्या आर्थिक विकासाला पाठिंबा देतील. चर्चा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

Web Title: Some civic credit institutions are on the verge of closing down soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Banking Jobs
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : अजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला आजपासून सुरु
1

Wardha News : अजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला आजपासून सुरु

‘तू मला दारू पाजली नाही’ असे म्हणत तरुणावर चाकूने वार; वर्ध्यातील धक्कादायक घटना
2

‘तू मला दारू पाजली नाही’ असे म्हणत तरुणावर चाकूने वार; वर्ध्यातील धक्कादायक घटना

अपत्यप्राप्तीच्या नावावर दाम्पत्याला गंडवलं; शेतीही विकली अन् नंतर 22 लाखांची फसवणूक झाली
3

अपत्यप्राप्तीच्या नावावर दाम्पत्याला गंडवलं; शेतीही विकली अन् नंतर 22 लाखांची फसवणूक झाली

Wardha News :  महाराष्ट्र जलजीवन मिशनमध्ये साडेबारा हजार कोटी थकीत; बांधकाम कंत्राटदारांचा आत्मदहनाचा इशारा
4

Wardha News : महाराष्ट्र जलजीवन मिशनमध्ये साडेबारा हजार कोटी थकीत; बांधकाम कंत्राटदारांचा आत्मदहनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.