Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh News: शिक्षकांच्या जबाबदारीत आणखीन भर! आता ठेवावे लागणार साप-विंचूंवरही लक्ष, शिक्षक नाराज

छत्तीसगडमध्ये नवीन शैक्षणिक निर्णयामुळे शिक्षकांची तारांबळ उडाली आहे. शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 11, 2025 | 02:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • “साप आणि विंचूपासून, आमचे संरक्षण कोण करणार?”
  • हा निर्णय हास्यास्पद
  • शिक्षकांचा मान राखा!
छत्तीसगडमध्ये नवीन शैक्षणिक नियम लागू करण्यात आला आहे. मुळात, हा निर्णय शिक्षण आणि विषारी प्राण्यांसंदर्भात आहे. शिक्षकांना आता विषारी प्राण्यांवरही विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. जर कोणत्या विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून इजा झाली तर जबाबदार शिक्षकावर कारवाई करण्यात येईल. मुळात, या नियमाचा हेतू विद्यार्थ्यांची सुरक्षाच आहे पण या निर्णयामुळे स्थानिक शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

शहाजी नगर मनपा शाळेची राज्यभरात धमक; दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

छत्तीसगड सार्वजनिक सूचना संचालनालयाचा नवीन आदेश आहे की शाळेतील शिक्षकांना आता भटके कुत्रे, साप, विंचू यांच्यावर लक्ष विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. तसेच शाळेतील परिसरात कोणत्याही विषारी प्राण्याचा शिरकाव होऊ नये, याची संपूर्ण जबाबदारी तेथील शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा हवाला करत सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापकांना आदेश जारी करण्यात आले आहे. या निर्णयानुसार शाळेत बैठका घेऊन शिक्षकांना सूचना देण्याचे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत.

शासनाच्या या निर्णयावर शिक्षकांनी टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की हा निर्णय हास्यास्पद आहे. निरनिराळ्या शिक्षक संघटना पेटून उठल्या आहेत. त्यांनी सरळ प्रशासनालाच “साप आणि विंचूपासून, आमचे संरक्षण कोण करणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांच्या जीवाची काहीच परवाह केली गेली नसल्याचे एकंदरीत समोर येत आहे. तरी DEO विजय तांडे यांनी शिक्षकांनी शासनाच्या या निर्णयाचा मान राखून त्या निर्णयाचे पालन करण्याचे सूचना दिल्या आहेत.

‘पत्रकारितेतील नव-प्रवाह’ पुस्तक प्रकाशित; आधुनिक माध्यमविश्वाची दिशा दाखवणारा संदर्भग्रंथ

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांचे काम आणखीन वाढले आहे. नदी/तलावात दुर्घटना, जीर्ण इमारतीत अपघात, किंवा मध्यान्ह भोजन निकृष्ट आढळल्यास शिक्षकांवर कारवाई होणार. आधीच SIR काम, आता कुत्रे पकडणाऱ्यांना माहिती देण्याची जबाबदारीही शिक्षकांवर आल्यामुळे त्यांची तारांबळ उडत आहे असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय शर्मा यांनी सरळ सरकारवर निशाणा साधत म्हंटले आहे की शिक्षकांचा मान राखा! अशा वाढत्या कामांमुळे त्यांच्या प्रार्थमिक कामात व्यत्यय येत आहे. २० नोव्हेंबरचा डीपीआय आदेश: भटके कुत्रे ओळखून महानगरपालिका/पंचायतीला कळवणे अनिवार्य.

Web Title: Chhattisgarh news new rule for teachers that theya have to protect students from animals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 02:24 PM

Topics:  

  • Career
  • Chhattisgarh

संबंधित बातम्या

‘त्या’ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार! प्राचार्य उद्या अहवाल सादर करणार, दोन केंद्रावर घेतल्या परीक्षा
1

‘त्या’ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार! प्राचार्य उद्या अहवाल सादर करणार, दोन केंद्रावर घेतल्या परीक्षा

सायबर सिक्युरिटीत संधी! पात्रता निकष काय? एथिकल हॅकर्सची आवश्यकता
2

सायबर सिक्युरिटीत संधी! पात्रता निकष काय? एथिकल हॅकर्सची आवश्यकता

दोन लाख विद्यार्थी देणार पीसीबी सीईटी परीक्षा! होणार दोन परीक्षा, विद्यार्थ्यांना मिळणार एक संधी आणखीन
3

दोन लाख विद्यार्थी देणार पीसीबी सीईटी परीक्षा! होणार दोन परीक्षा, विद्यार्थ्यांना मिळणार एक संधी आणखीन

Success Story : जिद्द, मेहनत आणि सातत्याने सलग तीन वेळा UPSC क्रॅक! आयएएस चारूंची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली
4

Success Story : जिद्द, मेहनत आणि सातत्याने सलग तीन वेळा UPSC क्रॅक! आयएएस चारूंची जिद्द ठरली यशाची गुरुकिल्ली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.