Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: मायेचं नातं रक्ताने माखलं! आईने विषारी गहू खाऊ घालून दोन चिमुकल्यांना मारलं, बिहार येथील घटना

बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात आईनेच दोन मुलांना विषारी पदार्थ खाऊ घालून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीशी वादातून गव्हात विष मिसळून मुलांना खायला दिल्याची कबुली आईने दिली असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 10, 2026 | 10:49 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दोन निष्पाप मुलांचा विषामुळे मृत्यू
  • सुरुवातीला अज्ञात व्यक्तींचा संशय
  • तपासात आई संयुक्ता कुमारी निघाली आरोपी
बिहार: बिहार येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्याच दोन मुलांना विषारी गहू देऊन मारल्याचे समोर आले आहे. ही घटना बिहारच्या औरंगाबादमधील ओब्रा ब्लॉकच्या खुडवा पोलीस ठाणे परिसरातील पथरा गावात घडली. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. मात्र असं काय घडलं की आईनेच पोटच्या मुलांना मारलं, नेमकं कारण काय?

Thane Municpal News: माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या काय? मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

काय नेमकं प्रकरण?

पोलिसांना दोन मुल्लांनी विषारी लाडू खाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात कुटुंबातील सदस्यांनी अज्ञात लोकांमुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना मृत मुलांच्या आईवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी याप्रकरणी कडक चौकशी करण्यात आली. त्यावेळी आरोपी आईने गुन्हयाची कबुली दिली.

का केली हत्या?

आरोपी महिलेने सांगितले की, तिचा आपल्या पतीशी वाद झाला होता. यादरम्यान, तिने गव्हांत विष मिसळले आणि तेच आपल्या मुलांना खायला दिले होते. त्यानंतर दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, संयुक्ता कुमारीला अटक करण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मामानेच दिली 2 लाखांची सुपारी! भाच्याची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे; कारण धक्कादायक

बिहारमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मामानेच सुपारी देऊन भाच्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. हत्या झालेल्या तरुणाचे नाव अभिषेक असे आहे. तर मुख्य आरोपी मामाचे नाव संतोष असे आहे. ही घटना भागलपूर जिल्ह्यातील नाथनगर येथे घडली. दोघांचे एकाच तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. पीडित नेहमी त्याच्या मामला त्याच्या अनैतिक संबंधाबद्दल मामीला सांगण्याची धमकी द्यायचा आणि त्याला ब्लॅकमेल करत होता. यामुळे संतापलेल्या आरोपी संतोषने मारेकऱ्यांना २ लाख रुपयांची सुपारी देऊन अभिषेकची हत्या केली.

Jaipur Accident: जयपूरमध्ये भरधाव ऑडीचा कहर; डिव्हायडरला धडकून पादचाऱ्यांवर घुसली कार, एकाचा मृत्यू, 16 जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील पथरा गावात.

  • Que: मृत मुलांचा मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे.

  • Que: सध्या पोलीस काय कारवाई करत आहेत?

    Ans: आरोपी आईला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Bihar crime a mother killed her two young children by feeding them poisoned wheat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: ‘तू मला ओळखत नाहीस… कुर्ल्यात चौकशी कर’; पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, परिसरात दहशतीचे वातावरण
1

Mira Bhayandar News: ‘तू मला ओळखत नाहीस… कुर्ल्यात चौकशी कर’; पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, परिसरात दहशतीचे वातावरण

Mumbai News: ‘एका महिन्यात 50% परतावा’… या एका आमिषाने गमावले तब्बल 1 कोटी रुपये!
2

Mumbai News: ‘एका महिन्यात 50% परतावा’… या एका आमिषाने गमावले तब्बल 1 कोटी रुपये!

Uttarpradesh Crime: लव्ह मॅरेजला विरोध केला… संतप्त जावयाने कुऱ्हाडीने सासूवर सपासप केला वार
3

Uttarpradesh Crime: लव्ह मॅरेजला विरोध केला… संतप्त जावयाने कुऱ्हाडीने सासूवर सपासप केला वार

Jalna Crime: पैशांच्या वादातून गळा आवळून हत्या; मृतदेह नदीत फेकला, डीएनए चाचणीने उघड केलं रहस्य
4

Jalna Crime: पैशांच्या वादातून गळा आवळून हत्या; मृतदेह नदीत फेकला, डीएनए चाचणीने उघड केलं रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.