बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञांनी एम्सच्या नर्सच्या घरात घुसून तिच्या दोन मुलांना जिवंत जाळलं आहे. या घटनेनंतर बिहारमध्ये खळबळ माजली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
बिहारची राजधानी पटनातील पारस रुग्णालयात उपचार घेत असलेला कैदी चंदन मिश्राची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील पाचही शूटर्सची ओळख पटली असून पटनाचे पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
बिहारची राजधानी पाटणा येथे एका भाजपच्या नेत्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या भाजपच्या नेत्याचे नाव सुरेंद्र केवट यांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
बिहारची राजधानी पाटण्यात चार दिवसांपूर्वी घडलेल्या प्रसिद्ध उद्योजक गोपाल खेमका यांच्या हत्येमागील कारणांची आणि आरोपींच्या भूमिकांची माहिती आता हळूहळू समोर येत आहे.
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचं भीषण वास्तव समोर आलं आहे. एका कुटुंबातील तीन महिला आणि दोन पुरुष अशा पाच जणांना जिवंत जाळण्यात आलं आहे.
प्रवीण तेवतिया यांनी 26/11 च्या हल्ल्यात ताज हॉटेलमधून 150 हून अधिक लोकांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या थेट प्रतिक्रियेमुळे सध्या सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषावादात नवा राजकीय सूर आळवला गेला आहे