
crime (फोटो सौजन्य: social media)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकुमारी (वय ५८) आणि मुलगी अश्विनी नायर (वय ३६) या मध्ये अश्वथीच्या तीन मुलांचा या मध्ये समावेश होता. यामध्ये चौदा वर्षाचा एक मुलगा आणि ४ वर्षाची दोन मुल आणि एक दोन वर्षाचा होता. पोलिसानी घरातून एक सुसाईड नोट जप्त केली आहे. एकाच वेळी घरातील पाच जणांचा यात मृत्यू झाल्याने खळबळ उडाला आहे.
मुलांना विष पाजल्याचा संशय
घरात दोन महिलांनी गळाला फास लावून आत्महत्या केली. तर इतर तीन मुलांना त्यांनी विष पाजल्याचा संशय आहे. एकूण पाच जणांचे एकाच वेळी मृतदेह पाहायला मिळाले. आता पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत. पोस्टमार्टेम रिपोर्ट मधून सत्य बाहेर येईल. सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे . त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू आहे ..
पोलीस तपास सुरु
घरातील मोठ्या मुलावर उपचार सुरू होते. त्याचा आर्थिक ताण मोठा होता. घरातील आर्थिक चणचण याला कारणीभूत आहे का? याची चर्चा आता सुरू आहे. मात्र केरळ या घटनेनं पुरते हादरल आहे. पोलीस याचा तपास करत आहेत.
Crime News: किरकोळ वाद झाला म्हणून एका तरुणाला थेट…; संगमेश्वरमधील धक्कादायक घटना
Ans: केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात.
Ans: महिलांनी आत्महत्या केली आणि मुलांना विष दिल्याचा संशय आहे.
Ans: घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून तपास सुरू आहे.