Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत होणाऱ्या रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत अहवाल सादर; ‘निष्काळजीपणामुळेच…’

अभियांत्रिकी विभागातील अनियमिततेमुळे 395 गाड्या रुळावरून घसरल्याच्या घटना घडल्या. रेल्वेच्या परिचालन विभागातील त्रुटींमुळे 173 रेल्वे अपघात झाले. यामध्ये सर्वाधिक 167 अपघात रेल्वे अभियांत्रिकी विभागाच्या ट्रॅक देखभालीतील अनियमिततेमुळे झाले आहेत. ट्रॅक पॅरामीटर्समधील अनियमिततेमुळे 149 घटना घडल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2024 | 09:08 AM
निष्काळजीपणामुळेच देशात रेल्वे अपघात

निष्काळजीपणामुळेच देशात रेल्वे अपघात

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशभरात गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातांच्या घटना सातत्याने समोर येत आहे. असे असताना संसदेच्या लोकलेखा समितीने रेल्वे अपघातांबाबत सविस्तर अहवाल लोकसभेत सादर आहे. 71 पानी अहवालात अपघातांची कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. यासाठी एक हजार 129 प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वे रुळावरून घसरणे आणि इतर अपघातांचा समावेश आहे.

रेल्वेच्या 16 वेगवेगळ्या झोनमध्ये रेल्वे रुळावरून घसरल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून, यामध्ये अपघाताची 23 कारणे आढळून आली आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. रुळावरुन घसरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रेल्वेच्या अभियांत्रिकी विभाग आणि संचालन विभागाचे अपयश आणि निष्काळजीपणा मानले जाते.

रेल्वे अपघातांच्या एकूण 1 हजार 129 प्रकरणांच्या तपासणीत रेल्वे अभियांत्रिकी विभागाच्या कामातील अनियमितता हे अपघातांचे सर्वात मोठे कारण असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अनियमिततेमुळे 395 गाड्या रुळावरून घसरल्या

अभियांत्रिकी विभागातील अनियमिततेमुळे 395 गाड्या रुळावरून घसरल्याच्या घटना घडल्या. रेल्वेच्या परिचालन विभागातील त्रुटींमुळे 173 रेल्वे अपघात झाले. यामध्ये सर्वाधिक 167 अपघात रेल्वे अभियांत्रिकी विभागाच्या ट्रॅक देखभालीतील अनियमिततेमुळे झाले आहेत. ट्रॅक पॅरामीटर्समधील अनियमिततेमुळे 149 घटना घडल्या.

चालकाच्या चुकीमुळे 149 अपघात

चालकाच्या चुकीमुळे 149 अपघात झाले. अपघातांच्या 149 प्रकरणांमध्ये, ट्रॅकच्या कमतरतेचा एक घटक होता, तर 144 अपघात रेल्वे चालकाच्या चुकीमुळे झाले. रेल्वे अप‌घातांमागे अनेक कारणे दिली गेली आहेत. त्यामध्ये ट्रॅक रोलिंग स्टॉकमधील चूक आणि ड्रायव्हिंगमधील चूक आदींचा समावेश आहे.

Web Title: A report was submitted in the lok sabha in the wake of frequent railway accidents nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 09:08 AM

Topics:  

  • Indian Railway
  • lok sabha
  • Railway Accident

संबंधित बातम्या

रेल्वेमंत्र्यांचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष; मुंबई, पुणे, नागपूरला प्राधान्य मात्र…
1

रेल्वेमंत्र्यांचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष; मुंबई, पुणे, नागपूरला प्राधान्य मात्र…

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा
2

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

Indian Railways: रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती! स्वदेशी उत्पादनाला चालना देण्यासाठी ‘रेल्वे तंत्रज्ञान धोरण’ होणार जाहीर
3

Indian Railways: रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती! स्वदेशी उत्पादनाला चालना देण्यासाठी ‘रेल्वे तंत्रज्ञान धोरण’ होणार जाहीर

मध्य रेल्वेची मोठी घोषणा ! अकोलामार्गे धावणार मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे; प्रवाशांना फायदा होणार
4

मध्य रेल्वेची मोठी घोषणा ! अकोलामार्गे धावणार मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे; प्रवाशांना फायदा होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.