Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधींच्या सुरक्षेवरून काँग्रेसला उत्तर; सुरक्षेचे नियम मोडले, वेळोवेळी सूचनाही दिल्या, सीआरपीएफची पत्राद्वारे कारणे स्पष्ट

काँग्रेसने गृहमंत्र्यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर सीआरपीएफने काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधींनी तीन वर्षात तब्बल ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले. या विषयी त्यांनी माहिती देण्यात आली आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 29, 2022 | 12:37 PM
राहुल गांधींच्या सुरक्षेवरून काँग्रेसला उत्तर; सुरक्षेचे नियम मोडले, वेळोवेळी सूचनाही दिल्या, सीआरपीएफची पत्राद्वारे कारणे स्पष्ट
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सुरक्षेवरून काँग्रेसने (Congress) सरकारला जाब विचारला. त्यावर राहुल गांधी यांनीच सुरक्षेचे नियम मोडले असल्याचे उत्तर गृह मंत्रालयाने दिले. तसेच, तीन वर्षांत तब्बल ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आणि त्यांना वेळोवेळी सूचनाही दिल्या होत्या, असा खुलासाही केला.

भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे (Amit Shah) पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर सीआरपीएफने (CRPF) काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधींनी तीन वर्षात तब्बल ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले. या विषयी त्यांनी माहिती देण्यात आली आहे.

राहुल गांधीच्या सुरक्षाव्यवस्थेत कोणताही हलगर्जीपणा करण्यात आलेला नाही. राहुल गांधीच्या व्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही. फक्त सुरक्षा मिळालेल्या व्यक्तीने सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दरम्यान, राहुल गांधी यात्रेत अनेकदा यात्रेत सुरक्षा कवच तोडून लोकांना भेटण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधीच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा देण्यात आलेल्य व्यक्तीला सीआरपीएफने दिलेल्या आदेशनुसार राज्य पोलीस, सुरक्षा यंत्रणेशी समन्वय साधत सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. गृहमंत्रालयाद्वारे तैनात सुरक्षेसंदर्भात राज्य सरकार आणि राहुल गांधी बरोबरच काँग्रेसलादेखील माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Answer to congress on rahul gandhis security safety rules were broken notices were also given from time to time crpf explained the reasons through letter nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2022 | 12:37 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Bharat Jodo Yatra
  • Congress
  • CRPF
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘शिंदे अमित शाह यांच्यासमोर…’, काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचा एकनाथ शिंदेंवर आतापर्यंतचा सर्वात बोचरा वार; म्हणाले..
1

‘शिंदे अमित शाह यांच्यासमोर…’, काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचा एकनाथ शिंदेंवर आतापर्यंतचा सर्वात बोचरा वार; म्हणाले..

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
2

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

‘MPSC भरती घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा’; हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप, ऑनलाइन परीक्षा रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
3

‘MPSC भरती घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा’; हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप, ऑनलाइन परीक्षा रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
4

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.