26 जानेवारी पासून काँग्रेसकडून संविधान बचाओ यात्रा अर्थात 'सेव्ह कॉन्स्टिट्युशन नॅशनल मार्च' काढण्यात येणार असून हा कार्यक्रम वर्षभर चालणार आहे. कॉंग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीनंतर जयराम रमेश यांनी ही माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली आहे. सध्या यात्रा ईशान्य भारतात आहे. न्याय यात्रेबाबत काँग्रेस असा दावा करत आहे की, आसाम सरकार यात्रेला…
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाममध्ये पोहोचलेल्या राहुल गांधींनी भाजप शासित आसाम सरकार आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना सर्वाधिक भ्रष्ट ठरवले आहे. राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले…
‘भारत जोडो’ यात्रेचा काँग्रेसला किती फायदा झाला, हा अभ्यासाचा विषय आहे. दक्षिणेतील तेलंगणा आणि कर्नाटकात फायदा झाला असला, तरी हिंदी भाषक राज्यांतून ती जाऊनही फारसा फायदा झालेला नाही. छत्तीसगड, मध्य…
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. दयासिंग…
लोकसभेत (Loksabha) काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज गौतम अदानींच्या (Gautam Adani) मुद्द्यावरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे नाव घेत राहुल…
देशाच्या दक्षिणेकडील टोकापासून उत्तरेतल्या टोकापर्यंतचा टप्पा पार करणाऱ्या या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने 372 लोकसभा मतदारसंघांवर फोकस केला आहे. मात्र यात्रेत चर्चा झाली ती राहुल गांधी यांच्या लूकची.
गेल्या 145 दिवसांपासून सुरु असलेल्या काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेचा (Bharat Jodo Yatra) समारोप आज झाला. यावेळी झालेल्या भाषणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर येथे समारोप होत आहे. या समारोपासाठी देशभरातील काँग्रेसचे नेते आणि इतर विविध पक्षांचे नेते उपस्थित राहिले आहेत. राहुल गांधी यांच्या…
भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यावर आहे. श्रीनगरच्या एसके स्टेडियमवर उद्या जाहीर सभा होणार आहे. यामध्ये 23 विरोधी राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर ही यात्रा संपणार
यावेळी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना राहूल गांधी यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले माझा जन्म काश्मिरी पंडितांच्या घरी झाला. ते उत्तर प्रदेशातून आले होते. वडिलांचे वडील पारशी…
जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख विकार रसूल वाणी, कार्याध्यक्ष रमण भल्ला आणि हजारो कार्यकर्त्यांसमवेत तिरंगा हाती घेऊन राहुल गांधींनी सकाळी 8 वाजता लोंडी चेक पॉईंट पार केले. ही यात्रा सांबा जिल्ह्यातील…
फारुख अब्दुल्ला म्हणाले, "शतकापूर्वी शंकराचार्य येथे आले होते. जेव्हा रस्ते नव्हते, तर जंगले होते. तेव्हा ते चालत होते. ते कन्याकुमारीहून पायी काश्मीरला गेले होते. राहुल गांधी हे दुसरे व्यक्ती आहेत,…
काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी हे बेशुद्ध झाल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हार्ट अटॅकनं त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं.…
वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, कमलनाथ यांनी ही माहिती एका मुलाखतीत दिली. त्यांनी भारत जोडो यात्रेचीही कौतुक केले आहे. ते म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेचे नेतृत्व केल्याबद्दल राहुल…
काँग्रेसने गृहमंत्र्यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर सीआरपीएफने काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधींनी तीन वर्षात तब्बल ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन…
मुंबई :भारतातील इतर राज्यांसह दिल्ली येथे देखील हंडीचा तडाखा वाढत आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या दिल्ली येथे पोहोचली आहे. या यात्रे दरम्यान कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी कोणतेही उबदार…