Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Carbon Emission: धोक्याची उलटी गिनती सुरू! समुद्राची वाढती पातळी आणि अनियंत्रित तापमान, काय आहे कार्बन-उत्सर्जन?

कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाच्या सध्याच्या पातळीवर पृथ्वी केवळ तीन वर्षांत १.५ अंश सेल्सिअस तापमान मर्यादा ओलांडू शकते. ६० हून अधिक हवामान शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 19, 2025 | 11:46 AM
धोक्याची उलटी गिनती सुरू! समुद्राची वाढती पातळी आणि अनियंत्रित तापमान, काय आहे कार्बन-उत्सर्जन (फोटो सौजन्य-X)

धोक्याची उलटी गिनती सुरू! समुद्राची वाढती पातळी आणि अनियंत्रित तापमान, काय आहे कार्बन-उत्सर्जन (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Carbon Emission in Marathi:  सध्या संपूर्ण जगात हवामान बदलाबाबत सर्वात मोठी चिंता म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करणे. परंतु चिंतेचा विषय म्हणजे चीन आणि अमेरिकेनंतर, भारत देखील जगात सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या तीन देशांमध्ये आहे. जगात ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत हे स्पष्ट आहे. २०१५ मध्ये एका ऐतिहासिक करारानुसार सुमारे २०० देशांनी १८०० च्या उत्तरार्धातील जागतिक तापमान वाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. ज्याचा थेट उद्देश हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळणे हा होता. परंतु तरीही काही देशांनी विक्रमी प्रमाणात कोळसा आणि वायू जाळणे आणि मोठ्या प्रमाणात जंगले तोडणे सुरू ठेवले, त्याचा परिणाम काही भागात दिसून आला.

भारत सरकारकडून आता ‘ऑपरेशन सिंधू’ची घोषणा; इराण-इस्रायल संघर्षांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

लीड्स विद्यापीठातील प्रिस्टली सेंटर फॉर क्लायमेट फ्युचर्सचे संचालक आणि प्रमुख लेखक प्रोफेसर पियर्स फोर्स्टर यांनी सांगितले की, काही गोष्टी या चुकीच्या दिशेने जात आहेत. आम्ही काही बदल पाहिले आहेत, ज्यामध्ये पृथ्वीचे तापमान आणि समुद्र पातळी देखील वेगाने वाढत आहे. दरम्यान नवीन अभ्यासानुसार २०२५ च्या सुरुवातीला कार्बन बजेट १३० अब्ज टनांपर्यंत कमी होईल.

३ वर्षांचा कालावधी

जर जागतिक कार्बन उत्सर्जन सुमारे ४० अब्ज टन राहिले, तर १३० अब्ज टन कार्बन बजेट संपण्यासाठी सुमारे ३ वर्षे लागतील. यामुळे पॅरिस कराराने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा जग पुढे जाईल. गेल्या वर्षी जगभरातील हवेचे तापमान १८०० च्या उत्तरार्धापेक्षा १.५ अंश सेल्सिअस जास्त गरम होते.एकंदरित धोक्याची पातळी वाढत असल्याचे शस्त्रांचे म्हणणे आहे.

पाण्याच्या पातळीत वाढ

सुमारे ९० टक्के अतिरिक्त उष्णता महासागरांद्वारे शोषली जाते. यामुळे सागरी जीवनात मोठे बदल होतील आणि वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे महासागरांमध्ये अतिरिक्त पाणी जमा होत असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होईल. १९९० च्या दशकापासून जागतिक समुद्र पातळी वाढीचा दर दुप्पट झाला आहे, ज्यामुळे जगभरातील किनारी भागात राहणाऱ्या लाखो लोकांसाठी पूर येण्याचा धोका वाढला आहे.

२०२३ च्या आकडेवारीनुसार आहे. तसेच, त्यांच्यासोबत दिलेला डेटा प्रति वर्ष दशलक्ष टन CO₂ (MtCO₂/वर्ष) मध्ये आहे. तो ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट, IEA आणि EDGAR सारख्या स्त्रोतांकडून घेण्यात आला आहे.

भारतात ७% भारत कोळशावर देखील जास्त अवलंबून आहे, जे ते अक्षय ऊर्जेने दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. २०७० पर्यंत निव्वळ शून्यावर पोहोचण्याची त्याची योजना आहे. ३,४०० मेगावॅट कार्बन उत्सर्जन. कोळसा: ७०%. तेल: २५%.

कार्बन उत्सर्जन म्हणजे काय?

कार्बन उत्सर्जन हे प्रामुख्याने CO₂ चे उत्सर्जन आहे, जे मानवी क्रियाकलापांमुळे वाढते (जसे की जीवाश्म इंधन जाळणे, जंगलतोड). ते हरितगृह वायूंचा सर्वात मोठा भाग आहे (GHG उत्सर्जनापैकी सुमारे ७५% CO₂ आहे).

Vivek Agnihotri : ‘तृणमूल काँग्रेस म्हणजे गुंडांचा पक्ष, मुर्शिदाबादमध्ये हिंदू मुली…’ ; विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप

Web Title: Earth have left only 3 years time to control rising temperature and sea level

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • india
  • sea

संबंधित बातम्या

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
1

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया
2

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
3

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर
4

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.