Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : ‘तर भाजपचा विजय झालाच नसता’; राहुल गांधींनी सांगितलं नक्की काय ठरला होता प्लान अन् कोणामुळे फिस्कटला

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी रायबरेलीच्या दौऱ्यात एक मोठा खुलासा केला. रायबरेलीत एका दलित मुलाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा खुलासा केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 20, 2025 | 07:03 PM
'तर भाजपचा विजय झालाच नसता'; राहुल गांधींनी सांगितलं नक्की काय ठरला होता प्लान अन् कोणामुळे फिस्कटला

'तर भाजपचा विजय झालाच नसता'; राहुल गांधींनी सांगितलं नक्की काय ठरला होता प्लान अन् कोणामुळे फिस्कटला

Follow Us
Close
Follow Us:

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी रायबरेलीच्या दौऱ्यात एक मोठा खुलासा केला. रायबरेलीत एका दलित मुलाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसने बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींना एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु मायावतींनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. जर तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली असती तर भाजपला कधीही निवडणूक जिंकला आली नसती, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Alka Lamba : ‘पोडियम, माईक तोडणाऱ्या मुख्यमंत्री’; अल्का लांबा यांचा दिल्लीच्या CM रेखा गुप्तांवर हल्लाबोल, Video ही केला व्हायरल

राहुल गांधी यांनी बसपासोबतच्या युतीबाबत अधिकृतपणे एक मोठं विधान केलं आहे. काँग्रेसने मायावतींना एकत्र निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, अशी जाहीर कबुली दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती, बसपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि भाजपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.

रायबरेलीत राहुल गांधी म्हणाले की, काशीराम आणि मायावती यांनी दलितांसाठी चांगलं काम केले आणि अजूनही करत आहेत. परंतु एक प्रश्न असा आहे की मायावती आजकाल योग्यरित्या निवडणूक का लढवत नाहीत? त्यांनी भाजपविरुद्ध आमच्यासोबत लढावे अशी आमची इच्छा होती. पण काही ना काही कारणास्तव ते राहुन गेलं. जर तिन्ही पक्ष एकत्र आले असते तर भाजप कधीही जिंकला नसता, मात्र तसं झालं नाही, यांची आम्हाला खंत वाटते.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये इडिया आघाडीचा घटक म्हणून, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र निवडणुका लढल्या आणि दोन्ही पक्षांनी चांगली कामगिरी केली. तथापि, निवडणुकीपूर्वी, अनेक वरिष्ठ सपा नेत्यांनी बसपाला युतीमध्ये समाविष्ट न करण्याची बाजू मांडली होती आणि त्याला विरोध केला होता, असं त्यांनी म्हटलं आहे. आता राहुल गांधींनी स्वतः बसपा प्रमुख मायावती यांना दिलेल्या प्रस्तावाचा खुलासा केला आहे, ज्यामुळे उत्तर प्रदेशातील नवीन राजकीय समीकरणांबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Mahakumbh 2025 : महाकुंभचा शेवटचा आठवडा! प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांनी चुकूनही करू नये या चुका, या गोष्टींची घ्या विशेष काळजी

राहुल गांधींचा असा विश्वास आहे की मायावती प्रभावी निवडणूक रणनीती स्वीकारत नाहीत. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आणि अलिकडच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांच्या संदर्भात जिथे बसपाची कामगिरी खूपच कमकुवत होती, त्यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यामुळे भविष्यात काँग्रेस आणि बसपा यांच्यात युती होण्याची शक्यता आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: If mayawati join india alliance never win bjp in up election rahul gandhi said in raebareli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 05:21 PM

Topics:  

  • INDIA Alliance
  • Rahul Gandhi
  • Uttar Pradesh news

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
1

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज
2

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
3

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.