Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याचं प्रचंड प्रत्युत्तर; सीमेलगत 28 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर मध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सीमा सुरक्षा दलाने (BSF) अत्यंत शौर्याने आणि तत्परतेने ही घुसखोरी थोपवून धरली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 10, 2025 | 09:48 AM
bsf (फोटो सौजन्य- social media)

bsf (फोटो सौजन्य- social media)

Follow Us
Close
Follow Us:

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर गोंधळलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर हल्ल्यांचे प्रयत्न सुरु आहे. परंतु ते हल्ले अयशश्वी ठरत आहे आणि भारताकडून चोख त्या हल्ल्यांचा प्रतिउत्तर देण्यात येत आहे. तरीही पाकिस्तानची मस्ती जिरत नाही आहे.जम्मू काश्मीर मध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सीमा सुरक्षा दलाने (BSF) अत्यंत शौर्याने आणि तत्परतेने ही घुसखोरी थोपवून धरली आहे.

India Vs Pakistan War:पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न;भारताकडून जोरदार प्रत्युत्तर, पाकचे महत्त्वाचे लष्कर..

२८ दहशतवाद्यांचा खात्मा

8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्याजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सीमा सुरक्षा दलाने (BSF) अत्यंत शौर्याने आणि तत्परतेने ही घुसखोरी थोपवून धरली. या कारवाईत भारतीय सैन्याने सात दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आता या पाठोपाठ भारतीय सैन्याकडून २८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे समोर आले आहे. भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांवर गोळीबार करत असताना पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.

7 मे 2025 रोजी भारतीय लष्कराने “ऑपरेशन सिंदूर” राबवले. यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांत आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 स्थानांवर हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी गटांच्या तळांवर निशाणा साधण्यात आला. भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईत किमान 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे जाहीर केले आहे.

पाकचे महत्त्वाचे लष्करी तळ उद्ध्वस्त

गेल्या दोन दिवसापासून सलग पाकिस्तान भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले, ज्यामध्ये त्यांच्या बहुचर्चित फतेह-1 या क्षेपणास्त्राचाही समावेश होता. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने आता ठोस प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली आहे. शनिवारी सकाळी भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करून पाकिस्तानमधील तीन महत्त्वाच्या एअरबेसला टार्गेट करत भारताकडून प्रतिहल्ला करण्यात आला आहे. नूर खान, रफिक आणि मुरिद एअरबेसवर भारतीय लढाऊ विमानांनी अचूक हल्ले चढवले. यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

India-Pak War : ATM मधील व्यवहारांबाबत अनेक बँकांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती; ‘आमच्याकडे रोख रक्कम…’

Web Title: India pakistan war indian armys massive response after operation sindoor 28 terrorists killed along the border

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 09:48 AM

Topics:  

  • BSF
  • India vs Pakistan
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

भारतात 4 लाख, पाकिस्तानात 29 लाख! तरी देखील Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर पाकिस्तानी ग्राहक फिदा
1

भारतात 4 लाख, पाकिस्तानात 29 लाख! तरी देखील Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर पाकिस्तानी ग्राहक फिदा

29 बॉलमध्ये 24 धावा, अभिषेक शर्मा ना तिलक वर्मा…; ‘हा’ फिनिशर टीम इंडियासाठी ठरतोय सर्वात मोठी डोकेदुखी?
2

29 बॉलमध्ये 24 धावा, अभिषेक शर्मा ना तिलक वर्मा…; ‘हा’ फिनिशर टीम इंडियासाठी ठरतोय सर्वात मोठी डोकेदुखी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.