Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का! ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

हुल गांधी बिहारमध्ये दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतानाच मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिलेले आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक राम डेडीयुमध्ये प्रवेश करणार आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Aug 03, 2025 | 02:55 PM
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का! ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का! ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

Follow Us
Close
Follow Us:

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिलेले आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक राम काँग्रेसला रामराम ठोकत जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश करणार आहेत. आज अधिकृतरित्या ते जेडीयुमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे बिहारमध्ये येत्या काळात अनेक राजकीय बदल पहायला मिळणार आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला हा मोठा धक्का माना जात आहेत.

Tejashwi Yadav : “माझं नाव मतदार यादीत नाही, आता मी निवडणूक कशी लढवू”, मतदार यादीतून नाव वगळल्याचा तेजस्वी यादव यांचा दावा

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी येथेही पक्षांतराचा खेळ सुरू झाला आहे. काँग्रेसमधील फेरबदलामुळे संतप्त अशोक राम यांनी आपला नवीन पक्ष शोधल्याचं सांगितलं जात आहे. अशोक राम हे काँग्रेसमध्ये पक्षाचा एक मोठा दलित चेहरा होते. ते ६ वेळा आमदार राहिले आहेत. याशिवाय, अशोक राम हे विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते देखील होते.

राबडीदेवी सरकारमध्ये मंत्री

राहुल गांधी बिहारमध्ये दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतानाच मोठा दलित चेहरा असलेले अशोक रामच आता पक्ष सोडत आहेत अशोक राम हे ६ वेळा बिहार विधानसभेत निवडून आले होते. २००० मध्ये स्थापन झालेल्या राबडी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही झाले.अशोक राम हे एका मजबूत राजकीय कुटुंबातून आले आहेत, त्यांचे वडीलही बिहारच्या सक्रिय राजकारणात होते. त्यांचे वडील बालेश्वर राम १९५२ ते १९७७ पर्यंत ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते केंद्रातही मंत्री होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्रीही होते.

ठरलं तर! ५ ऑगस्ट अन् ठिकाण बेंगळुरू; राहुल गांधी निवडणूक आयोगावर टाकणार ॲटमबॉम्ब

गेल्या काही महिन्यांपासून अशोक राम यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केलं आहे. कृष्णा अल्लावरू यांना बिहार काँग्रेस प्रभारी बनवण्यात आल्याने ते नाराज होते. शिवाय प्रदेशाध्यक्षपदही न मिळालेल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. अशोक राम यांच्याच समाजातून येणारे राजेश राम यांना बिहार राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.याशिवाय पक्षाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये त्यांना एकटं पाडण्यात आलं होतं. पक्षात अशा प्रकारे वागणूक मिळत असल्यामुळे संतप्त झाले होते. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Rabri devi cabinet ex minister ashok ram left congress party latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • Bihar Election
  • Congress
  • indian politics

संबंधित बातम्या

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
1

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
2

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा
3

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश
4

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.