Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपुरात हिंसाचाराची धग कायम; इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद

गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत धगधगत आहे. राज्यात दोन समुदायांमधील हिंसाचाराने उग्र रूप धारण केले असून, या कालावधीत अनेकांना जीव गमवावा लागला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 21, 2023 | 09:56 AM
मणिपुरात हिंसाचाराची धग कायम; इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद
Follow Us
Close
Follow Us:

इम्फाळ : गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur Violence) आगीत धगधगत आहे. राज्यात दोन समुदायांमधील हिंसाचाराने उग्र रूप धारण केले असून, या कालावधीत अनेकांना जीव गमवावा लागला. अनेक लोक बेघर झाले आहेत. सोमवारी जिरीबाम जिल्ह्यात एका पोलिस कर्मचाऱ्याने एका 32 वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली.

हत्येमुळे संतप्त झालेल्या लोकांनी मंगळवारी पोलिस कर्मचारी लोईतम अरुंता सिंग यांच्या घरावर हल्ला करून नुकसान केले. या घटनेनंतर राज्यात पुन्हा हिंसाचार उसळला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण त्याला विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंटरनेटवर 5 दिवसांसाठी बंदी घातली आहे.

दोन महिन्यांसाठी जमावबंदी

चुरचंदपूर जिल्ह्यात आयपीसी कलम 144 अन्वये दोन महिन्यांसाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी धरुनकुमार एस. यांनी दोन गटातील संघर्षामुळे शांतता भंग होण्याची शक्यता असून, परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असल्याचे आदेश जारी केले. या आदेशानंतर सोमवारपासून राज्यात कलम 144 लागू करण्यात आले असून ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू राहणार आहे. या अंतर्गत एकाच ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना उभे राहण्यास किंवा एकत्र येण्यास मनाई आहे आणि शस्त्रे बाळगण्यासही बंदी आहे.

Web Title: Violence continues in manipur internet services shut down for five days nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2023 | 09:14 AM

Topics:  

  • Manipur
  • Manipur Violence
  • Manipur Violence News
  • Violence in Manipur

संबंधित बातम्या

PM Modi: “42 देशांचा दौरा केला मात्र मणिपूरमध्ये…”; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
1

PM Modi: “42 देशांचा दौरा केला मात्र मणिपूरमध्ये…”; मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…
2

Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…

Manipur Politics : मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा
3

Manipur Politics : मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

2000 वर्षे जुने पर्यटनस्थळ जिथे आहे अदृश्य शक्तींचा वास, विशालकाय दैत्य घेऊन आले होते पाषाण
4

2000 वर्षे जुने पर्यटनस्थळ जिथे आहे अदृश्य शक्तींचा वास, विशालकाय दैत्य घेऊन आले होते पाषाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.