Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेला ‘Secular Civil Code’ म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

समान नागरी कायदा हा भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा एक अविभाज्य भाग आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 15, 2024 | 02:46 PM
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेला 'Secular Civil Code' म्हणजे नक्क्की काय? जाणून घ्या

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेला 'Secular Civil Code' म्हणजे नक्क्की काय? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली: आज आपला भारत देश ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या दरम्यान राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांनी झेंडावंदन केले. झेंडावंदन केल्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचा देखील उल्लेख केला. दरम्यान त्यांनी उल्लेख करत असताना सेक्युलर सिव्हिल कोड असा त्याचा उल्लेख केला. धर्मनिरक्षतेवर चर्चा होयला हवी असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पण मोदींनी उल्लेख केलेला सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? या कायद्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

जर का आपल्या देशात समान नागरी कायदा लागू झाला तर नेमके कोणते बदल होणार याबाबत नागरिकांना पूर्ण माहिती नाहीये. समान नागरी कायदा हा भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा एक अविभाज्य भाग आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविणे, अयोध्येतील राम मंदिर आणि समान नागरी कायदा हे तीन मुद्दे भाजप व त्याआधीचा जनसंघासाठी महत्वाचे राहिलेले आहेत. तसेच वारंवार आपण मोदी सरकार व भाजपच्या नेत्यांकडून देशात समान नागरी कायदा लागू होईल हवा अशी विधाने ऐकली आहेत. मात्र समान नागरी कायदा म्हणजे नक्की काय?

Photo – istock

समान नागरी कायद्याचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे सर्वांसाठी सारखे नियम असणे. मात्र आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. जिथे प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार जगण्याचे स्वातंत्र्य आहे. तिथे हा कायदा लागू करणे शक्य आहे का? किंवा लागू केल्यास त्याचा काय परिणाम होणार याचा विचार करावा लागणार आहे. जर का देशात समान नागरी कायदा लागू झाला तर देशभरात सर्वांसाठी विवाह,घटस्फोट, वारसा व दत्तक यांच्यासाठी सर्व धार्मिक समुदायांसाठी समान नियम लागू होतील.

भारतीय राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी समान कायद्याची तरतूद होती. कलम ४४ नुसार राज्यघटनेच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट आहेत. देशभरात भाजपाशासित राज्यांकडून समान नागरी कायद्याची मागणी केली जात आहे. दरम्यान अनेक खटल्यांमध्ये देखील वेळोवेळी कोर्टात या कायद्याची मागणी केली गेली आहे. संविधानाच्या कलम २५ नुसार कोणालाही धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्याच्या समान नागरी विधेयकाला २०२४ मध्ये मंजुरी दिल्यानंतर उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनले आहे. देशात सर्वप्रथम उत्तराखंड या राज्याने समान नागरी कायदा लागू केला आहे.

Web Title: What is the meaning of uniform civil code said pm narendra modi on independence day 2024 speech red fort delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 02:30 PM

Topics:  

  • Independence Day
  • PM Narendra Modi
  • uniform civil code

संबंधित बातम्या

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…
1

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब
2

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य
4

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.