Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण

भारत सरकार अखेर कोणत्या कारणावरून चिनी कंपन्यांसोबत उदारतेचे धोरण अंगीकारत आहे? गतवर्षी गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सीमेवर जेव्हा तणाव वाढला होता, तेव्हा देशवासीयांच्या चीनविरोधी भावना तीव्र झाल्या होत्या.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 19, 2021 | 08:07 AM
तांत्रिक सहकार्यासाठी चिनी कंपन्यांसोबत भारताचे उदार धोरण
Follow Us
Close
Follow Us:

लोकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे सुरू केले होते. भारतामध्ये चिनी कंपन्यांना व्यापार करण्यासाठी रोखण्याचे प्रयत्न झाले. चिनी सेना अजूनही भारताच्या सीमेवरून हटलेली नाही. चीनचे विस्तारवादी धोरण अजूनही कायम आहे, इतके झाल्यानंतरही चीन आणि भारतामध्ये व्यापार संबंध मात्र अजूनही टिकून आहे. आता तर चिनी कंपन्यांबाबत सरकारने उदार धोरण स्वीकारलेले दिसून येते.

भारत सरकारने स्वदेशी कंपन्यांना चिनी कंपन्यांसोबत काम करण्याची अनुमती दिलेली आहे. असे केल्याने चिनी कंपन्यांनी जी तांत्रिक उपलब्धता मिळविलेली आहे, ती भारतीय कंपन्यांनाही मिळविता येईल. चीन-भारत सीमेवर जुलै २०२० मध्ये जो तणाव निर्माण झाला होता, त्यानुषंगाने भारत सरकारने आता आपल्या धोरणात बदल केलेले आहेत. आता विदेशी कंपन्यांना भारतीय प्रकल्पासाठी पात्र होण्यासाठी सक्षम अधिकार्‍यांसमोर नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. तसे तर भारत सरकारने ज्या विदेशी कंपन्या भारतीय कंपन्यांसोबत नवीन संयुक्‍त प्रकल्प उभारत आहेत त्यांना अनेक प्रकारच्या सवलती दिलेल्या आहेत.

[read_also content=”आजारही ठरतोय फलदायी, कुठे फेडाल हे पाप : कोरोना संकटकाळात फसवणूक; नकली लस टोचून जनतेच्या आरोग्याशी खेळ https://www.navarashtra.com/latest-news/sickness-is-also-fruitful-where-is-the-sin-of-fedal-cheating-in-times-of-crisis-playing-with-public-health-by-injecting-fake-vaccines-nrvb-143850.html”]

अशाप्रकारच्या सवलती भारत सरकारने नेपाळ, भूतान आणि बांगलादेशला यापूर्वीच दिलेल्या आहेत. हाच आदेश आता चिनी कंपन्यांनाही लागू राहील. विदेश आणि देशी कंपन्या ज्या संयुक्‍त प्रकल्पाचे काम करीत आहेत, ते काम अधिक वेगाने व्हावे, यासाठी सरकारने हे उदार धोरण स्वीकारलेले आहे. यामुळेच भारताने चिनी कंपन्यांबाबत उदारतेचे धोरण स्वीकारलेले आहे.

Indias liberal policy with Chinese companies for technical cooperation

Web Title: Indias liberal policy with chinese companies for technical cooperation nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2021 | 08:07 AM

Topics:  

  • cooperation
  • india

संबंधित बातम्या

भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद वाढली! DRDO कडून ‘SFDR’ तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; शत्रूचा थरकाप उडणार
1

भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद वाढली! DRDO कडून ‘SFDR’ तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; शत्रूचा थरकाप उडणार

“हा करार देशाच्या….”, भारत-अमेरिका डीलवर Piyush Goyal यांनी व्यक्त केला प्रचंड विश्वास; तर राहुल गांधीवर सडकून टीका
2

“हा करार देशाच्या….”, भारत-अमेरिका डीलवर Piyush Goyal यांनी व्यक्त केला प्रचंड विश्वास; तर राहुल गांधीवर सडकून टीका

India–US Trade Deal: “हा करार दोन्ही देशांसाठी…”, भारत-अमेरिका व्यापार करारावर सुनील भारती मित्तल यांची मोठी प्रतिक्रिया
3

India–US Trade Deal: “हा करार दोन्ही देशांसाठी…”, भारत-अमेरिका व्यापार करारावर सुनील भारती मित्तल यांची मोठी प्रतिक्रिया

Internet Users : देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त, शहरांपेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक वापर
4

Internet Users : देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त, शहरांपेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.