• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Married People Live More Than Unmarried Ones Nrps

अविवाहितांपेक्षा विवाहित लोक जास्त जगतात! अभ्यासातुन महिती आली समोर, सिंगल आणि घटस्फोटितांना ‘हा’ धोका

एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की विवाहामुळे महिलांमध्ये मृत्यूचा धोका एक तृतीयांश कमी होतो. संशोधकांचे म्हणणे आहे की लग्नामुळे हृदयविकार आणि नैराश्याची शक्यताही कमी होते. ज्या महिलांनी लग्न केले आणि नंतर घटस्फोट घेतला त्यांनाही मृत्यूचा धोका कमी होता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 21, 2023 | 04:34 PM
marriage

File Photo : Marriage

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

करिअरवर लक्ष केंद्रित केल्यामुळे तरुणाईसाठी लग्नाचा मुद्दा मागे पडत चालला आहे. अनेक देशांमध्ये तरुणांमध्ये लग्न न (Marriage) करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, एक धक्कादायक अभ्यास समोर आला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की विवाहित लोकांचे आयुष्य अविवाहित किंवा घटस्फोटित लोकांपेक्षा (Divorsdee) जास्त असते. अभ्यासात असे म्हटले आहे की विवाहित लोकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असते.

[read_also content=”जबरदस्त लूकमध्ये लॅान्च झाली नवी कोरी Hyundai Verna! लाँचिंगपूर्वी 8 हजार गाड्यांचे बुकिंग https://www.navarashtra.com/latest-news/hyundai-verna-launched-in-new-look-in-indian-market-nrps-377584.html”]

ग्लोबल एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, विवाहामुळे महिलांचा मृत्यू दर एक तृतीयांश कमी होण्यास मदत होते. संशोधकांनी सांगितले की, जरी सांस्कृतिक बदलांमुळे विवाहसंस्थेबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलला असला, तरी त्यामुळे मानवाच्या एकूण आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका लेखात, अभ्यासाचे दोन लेखक, जे हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आहेत, त्यांनी लिहिले, ‘आमच्या अभ्यासाचे निष्कर्ष लग्नाचे महत्त्व अधिक दृढ करतात. लग्नासारख्या सुंदर संस्थेचे महत्त्व नाकारणाऱ्या समाजासाठी हे लक्षण आहे.

[read_also content=”कोरोनानं वाढवली चिंता! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे अलर्ट https://www.navarashtra.com/india/alert-due-to-increase-in-corona-patients-in-maharashtrakarnatakadelhi-nrps-377528.html”]

या अभ्यासात 11,830 यूएस महिला परिचारिकांचा समावेश होता, ज्यापैकी बहुतेक गोरे आणि तुलनेने चांगल्या स्थितीत होत्या. या सर्व परिचारिकांनी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अभ्यासात नावनोंदणी करण्यापूर्वी कोणत्याही महिलेचे लग्न झालेले नव्हते. अनेक दशकांनंतर, 1989 ते 1993 दरम्यान विवाह केलेल्या सहभागी परिचारिकांची तुलना कधीही लग्न न केलेल्या परिचारिकांशी करण्यात आली. 

विवाहित महिलांमध्ये मृत्यूचा धोका 35% कमी

संशोधकांनी 25 वर्षांनंतर विवाहानंतर महिलांचे जीवन कसे सुधारले याचे परीक्षण केले. संशोधकांनी विवाहित महिलांचे शारीरिक, मानसिक आरोग्य आणि वय लक्षात घेतले. विवाहित महिलांमध्ये मृत्यूचा धोका 35% कमी संशोधकांना असे आढळून आले की त्या काळात विवाहित महिलांमध्ये अविवाहित स्त्रियांपेक्षा मृत्यूचा धोका 35% कमी होता. त्यात त्या महिलांचाही समावेश होता, ज्यांनी लग्न केले पण नंतरच्या काळात घटस्फोट घेतला. विवाहित महिलांना हृदयविकार, नैराश्य, एकाकीपणाचा धोका कमी असतो आणि त्या अधिक आशावादी असतात, त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश माहित असल्याचे दिसून आले. यावरून संशोधकांनी निष्कर्ष काढला की लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत.

घटस्फोटीतांना ‘हा’ धोका

संशोधकांचे म्हणणे आहे की ज्या स्त्रियांनी लग्न केले पण नंतर घटस्फोट घेतला त्यांच्या मृत्यूचा धोका विवाहित राहिलेल्या स्त्रियांपेक्षा 19% जास्त आहे. त्यांच्या जोडीदारापासून विभक्त झालेल्या महिलांनी घटस्फोटानंतर नैराश्य आणि खराब आरोग्याची तक्रार केली. विवाहाचा पुरुषांवर होणाऱ्या परिणामांवर अधिक संशोधनाची गरज असल्याचे लेखकांचे म्हणणे आहे.

Web Title: Married people live more than unmarried ones nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2023 | 03:45 PM

Topics:  

  • marraige

संबंधित बातम्या

जावयांचं गाव: असं एक गाव जिथे मुली नाही तर मुलं जातात सासरी
1

जावयांचं गाव: असं एक गाव जिथे मुली नाही तर मुलं जातात सासरी

Madras High Court : समलैंगिक जोडप्यांना एकत्र राहण्यासाठी लग्नाची आवश्यकता नाही; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
2

Madras High Court : समलैंगिक जोडप्यांना एकत्र राहण्यासाठी लग्नाची आवश्यकता नाही; न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.