Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड मारणारं मांजर’; सुजय विखेंची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू करून कोरोनाच्या काळामध्ये गरीब जनतेला धान्य पुरवठा करून कोणालाही उपाशी ठेवले नाही. मी खासदार असेपर्यंत नगर जिल्ह्यात रेशनमध्ये होत असलेला काळाबाजार खपून घेणार नाही.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 27, 2021 | 06:21 PM
‘महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड मारणारं मांजर’; सुजय विखेंची टीका
Follow Us
Close
Follow Us:

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू करून कोरोनाच्या काळामध्ये गरीब जनतेला धान्य पुरवठा करून कोणालाही उपाशी ठेवले नाही. मी खासदार असेपर्यंत नगर जिल्ह्यात रेशनमध्ये होत असलेला काळाबाजार खपून घेणार नाही. गरिबांच्या रेशनचे धान्य खाणारे व यामध्ये काळा बाजार करणाऱ्यांचे कधी चांगले होत नाही. त्यामुळे रेशन धान्यामध्ये कोणीही काळाबाजार करू नये. महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड मारणारे मांजर आहे, अशी टीका भाजप खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी केली.

केडगाव येथे भारतीय खाद्य निगम अहमदनगर शाखा येथे 75 व्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाप्रसंगी डॉ. सुजय विखे बोलत होते. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, भारतीय खाद्य निगचे अधिकारी बी. एम. राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, नगरसेवक स्वप्नील शिंदे, अविनाश दाभाडे, गणेश नन्नवरे, जालिंदर कोतकर, रमाकांत गाडे, बच्चन कोतकर, नगरसेवक योगीराज गाडे, आ.बी. चिंतामणी आदी उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे म्हणाले, प्रशासनाने शासनाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचव्यात. बंगालच्या निवडणुकीत ममता सरकार विजयी झाले की हे फटाकडे फोडतात, कृषी कायदे रद्द झाले की हेच फटाकडे फोडून आनंद उत्सव साजरा करतात. याचं एकमेव कारण म्हणजेच महाविकास आघाडी सरकारचे अपयश झाकण्यासाठी हे दुसऱ्याच्या ताटात तोंड मारणारे मांजरे आहे हीच उपमा यांना शोभते.

तसेच ममता जिंकल्या मोदींचा अहंकार तुटला, कृषी कायदे मागे घेतले मोदींचा अहंकार तुटला, महाविकास आघाडी सरकार यातच आनंद उत्सव साजरा करतात. परंतु, या आघाडी सरकारला राज्यात सुरू असलेल्या परिवहन महामंडळाचे हरताल सोडवता येत नाही. त्यांचे हे दुर्भाग्य आहे, अशी टीका डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

यावेळी बोलताना पुढे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हे कर्तव्यशून्य असल्यामुळे जनतेला राज्यातील योजनांचा लाभ मिळत नाही. परंतु, नरेंद्र मोदी यांनी मंत्री पियूष गोयल यांच्या खात्यामार्फत गोरगरीब जनतेला धान्य पुरवठाचे काम सुरु केले आहे. ही योजना आता 2022 पर्यंत चालू राहणार आहे. या योजनेचा लाभ खर्‍या अर्थाने लाभार्थ्यांना होणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात असे ते म्हणाले. यावेळी आर. बी. राऊत यांनी केंद्राच्या सुरू असलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याणकारी योजनेची माहिती दिली.

Web Title: Mp sujay vikhe patil criticizes mva government on various issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2021 | 06:21 PM

Topics:  

  • ahmednagar
  • PM Narendra Modi
  • Sujay Vikhe-Patil

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
2

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
3

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार
4

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.