Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

9 वर्षांपूर्वीच भारताने गुडघे टेकले असते, पण मोदींच्या नेतृत्वाखाली झेप घेतली, असं का म्हणाले जेपी नड्डा ?

नड्डा म्हणाले की, आजपासून 9 वर्षांपूर्वीचा भारत कसा होता? भारत हा गुडघे टेकणारा देश होता, निर्णय घेऊ न शकणारा भारत होता. भ्रष्ट देशांपैकी एक होता. जिथे दररोज घोटाळे होत असत. पण मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षात भारत हा आकांक्षांचा देश, एक झेप घेणारा देश आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारा एक मजबूत राष्ट्र बनला आहे. 

  • By Sunil Chavan
Updated On: Feb 03, 2023 | 08:27 PM
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड आणखी लांबणीवर; RSS ची आहे 'ही' इच्छा

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड आणखी लांबणीवर; RSS ची आहे 'ही' इच्छा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार भाजपने सुरू केला आहे. शुक्रवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा त्रिपुरात पोहोचले. जिथे त्यांनी अमरपूर आणि कुमारघाट येथे दोन जाहीर सभांना संबोधित केले. नड्डा म्हणाले की, 9 वर्षांपूर्वी भारत गुडघे टेकणारा देश होता. भारत निर्णय घेण्यास असमर्थ होता. पण, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हा आकांक्षांचा देश, झेप घेणार देश बनला आहे. जाहीर सभांनंतर नड्डा यांनी गोमती येथील एका पक्ष कार्यकर्त्याच्या घरी केळीच्या पानावर पारंपारिक जेवण केले.

त्रिपुरा विकास, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि शांतता दर्शवते
जाहीर सभेला संबोधित करताना जेपी नड्डा म्हणाले की, डबल इंजिन सरकारने राज्याचे चित्र बदलले आहे. गेल्या 5 वर्षात त्रिपुरामध्ये खूप विकास झाला आहे. आज इथे येणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्रिपुरातील जनतेने पुन्हा भाजप, भाजप आणि भाजपला सरकारमध्ये आणण्याचा निर्धार केल्याचे येथे उपस्थित असलेल्या गर्दीतून दिसून येते. पाच वर्षांपूर्वी त्रिपुरा दंगल, बंद आणि अशांततेसाठी ओळखला जात होता. आज त्रिपुरा विकास, कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा आणि शांतता दर्शवते.

एक मजबूत राष्ट्र बनला
नड्डा म्हणाले की, आजपासून 9 वर्षांपूर्वीचा भारत कसा होता? भारत हा गुडघे टेकणारा देश होता, निर्णय घेऊ न शकणारा भारत होता. भ्रष्ट देशांपैकी एक होता. जिथे दररोज घोटाळे होत असत. पण मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षात भारत हा आकांक्षांचा देश, एक झेप घेणारा देश आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारा एक मजबूत राष्ट्र बनला आहे. यावेळी पक्षाध्यक्षांनी अर्थसंकल्पावरही भाष्य केले. ते म्हणाले की, अमृतकालचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने मजबूत बनवण्याच्या आकांक्षांनी भरलेला आहे. महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना रोजगार आणि सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेणारा हा अर्थसंकल्प आहे.

Web Title: Why did jp nadda say that india would have knelt down 9 years ago but took a leap under modis leadership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2023 | 08:27 PM

Topics:  

  • BJP
  • JP Nadda
  • Marathi News
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Sindhudurg News : आंबा काजू पिकाची दरवर्षी E KYC चीअडसरच; बागायती शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
1

Sindhudurg News : आंबा काजू पिकाची दरवर्षी E KYC चीअडसरच; बागायती शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश
2

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी
3

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी
4

अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.