
सांडपाणी लाईन नसल्यामुळे घाण पाणी वस्त्यांमध्ये साचून राहते, त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कायम असतो. पावसाळ्यात परिस्थिती आणखी भीषण होते. संपूर्ण परिसर गुडघ्यापर्यंत पाण्यात बुडतो, त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना बाहेर पडणे कठीण होते. अनेक वेळा मुलांना ४-४ दिवस शाळेत जाता येत नाही. नागरिकांनी आशीनगर झोन कार्यालयात अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या, आंदोलनेही केली; परंतु आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. मनपा प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
नावापुरते उद्यानः एनआयटीने लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी तयार केलेले उद्यान आज दुरवस्थेला सामोरे जात आहे. बांधकामानंतर त्याच्या देखभालीकडे कोणतेही लक्ष दिले गेले नाही. हिरवळ नाहीशी झाली आहे आणि चसण्याची व्यवस्था अत्यल्प आहे. दुर्लक्षामुळे हे उद्यान वापरासाठी नसून केवळ दिखाऊ ठिकाण बनले आहे. नागरिकांनी उद्यानाच्या दुरुस्ती व नियमित देखभालीची मागणी केली आहे.
अनेक वर्षांपासून २० ते २५ विटभट्ट्या सुरू आहेत, ज्या आता नागरिकाच्या आरोग्यासाठी धोका बनल्या आहेत. दररोज भट्टधा पेटवल्या जातात, त्यातून निघणारा दाट घूर संपूर्ण परिसरात पसरतो आणि बेट घरांमध्ये शिरतो. या विषारी धुराचा सवांधिक परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांवर होत आहे. मुलांना वर्षभर सदी, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी सतत असतात, तर ज्येष्ठांचे जुने आजार अधिवक गंभीर होत आहेत, अनेक कुटुंबांचे म्हणणे आहे की धुरामुळे रात्री श्वास घेणेही कठीण होते. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण विभाग आणि मनपा प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. नियमांच्या विरोधात निवासी भागात सुरू असलेल्या या विटभट्टचा केवळ पर्यावरणालाच हानी पोहोचवत नाहीत, तर येणाऱ्या पिढीच्या आरोग्याशीही खेळ करत आहेत.
खलिस्तानी दहशतवादी पन्नू हत्येचा कट उघड; भारतीय नागरिक Nikhil Gupta ने दिली गुन्ह्याची कबुली
66 या भागात अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. नागरिकांनी १५ ते २० वर्षे टैंकस्वर अवलंबून राहून तहान भागवली. आता जाऊन सुमारे वर्षेभरापूर्वी पाइपलाइन टाकून नळजोडणी देण्यात आली आहे.- अर्चना भिमटे, स्थानिक नागरिक
सांडपाणी व्यवस्थेअभावी पाण त्यामुळे मलेरिया, हेग्यू सारख्या आजाराचा धोका कायम असतो. संपूर्ण परिसरात हीच स्थिती आहे. एखादा अधिकारी किया जनप्रतिनिधी येथे येऊन नागरिकांच्या समस्या ऐकेल, अशी अपेक्षाही नाही. निवडणुकीच्या देळी चेहरे दाखवतात, पण निवडणूक झाल्यानंतर दर्शनही देत नाहीत. – नलिनी वानखेडे, स्थानिक नागरिक
Maharashtra Crime: गोंदियाची तरुणी प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशात गेली आणि…; मृतदेह थेट सेप्टिक
66 पक्क्या रस्त्याचा आणि जलनिस्सारण व्यवस्थेचा अभाव असल्याने पावसाळ्यात मुडघ्यापर्यंत पाणी साचते, महिला आणि मुलांना घराबाहेर पडणे कठीण होते, साथ-विव यांचाही धोका असतो. आजारपणाची – रोशनी साहू स्थानिक नागरिक
८ स्थानिक नागरिकांनी अनेकदा मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, आदोलने केली, तरीही कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. आम्हाला जनप्रतिनिधी आणि प्रशासनाने अक्षरश वान्यावर सोडले आहे. – हीरावती भगत, स्थानिक नागरिक