Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

३० दिवसांसाठी साखर सोडा! ‘हे’ विकार तुमचे शरीर सोडतील; निरोगी जीवनासाठी उपयुक्त टीप

साखर सोडण्याचा निर्धार करत असाल तर हा लेख नक्की वाचा. ३० दिवसांसाठी साखर सोडून शरीराला इतके फायदे होतात तर विचार करा साखर संपूर्णरीत्या सोडली तर किती फायदा होईल? नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2025 | 04:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

३० दिवसांसाठी साखर सोडणे आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरेल. साखर जास्त खाण्याने शरीर घातक होऊ शकते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीराला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. अशामध्ये किमान ३० दिवसांसाठी साखर सोडा याने कोणते फायदे होऊ शकतात? चला तर मग जाणून घेऊयात.

मेंदूची नस फुटून येऊ शकतो स्ट्रोक, BP शूट करतात 3 कारणं; डॉक्टरांचे म्हणणे वाचाच!

साखर सोडल्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा यकृताला होतो. यकृतावर जमणारी चरबी वितळू लागते. त्यामुळे फॅटी लिव्हरसारखा होणारा त्रास कमी होतो. साखर खाणे सोडल्याने किडनीवर होणार त्रास कमी करता येतो. साखरेत असणाऱ्या काही घटकांच्या सेवनामुळे किडनीवर प्रेशर येतो. आपण हे सेवनच टाळले तर किडनीवरील प्रेशर नष्ट होईल आणि कार्यक्षमताही बऱ्यापैकी सुधारेल. जास्त साखरेच्या सेवनाने धमन्यांमध्ये सूज येते. यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते. या गोष्टी टाळण्यासाठी साखर सोडणे कधीही महत्वाचे असते. साखर पूर्णपणे सोडल्यानंतर शरीरात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि झिंकसारख्या आवश्यक मिनरल्सचे शोषण अधिक प्रभावीपणे होऊ लागते. हे मिनरल्स हाडं, स्नायू आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.

Journalist सह आयुष्य काढणं आहे कठीण, पत्रकाराशी लग्न करणार असाल तर 5 गोष्टी जाणून घ्या

फळं खाणं योग्य का?

हार्वर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या मते, एक महिना साखर सोडताना तुम्ही काही निवडक फळं खाणं पूर्णपणे सुरक्षित आहे. सफरचंद आणि बेरीसारखी ताजी फळं यामध्ये नैसर्गिक साखर असते, पण त्यासोबत फायबर, अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्सही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ही फळं खाणं फायद्याचं ठरतं. मात्र, फार गोडसर फळं जसं की  द्राक्षं, अतिपक्व केळी आणि आंबा यापासून साखर सोडण्याच्या काळात थोडं अंतर ठेवणं योग्य ठरतं. तसेच या काळात फ्रूट ज्यूस आणि ड्रायफ्रूट्सदेखील शक्यतो टाळावेत, कारण त्यात नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं.

तुम्हाला आयुष्यभर साखर सोडणं आवश्यक नाही. मात्र केवळ ३० दिवस साखरेपासून ब्रेक घेतल्यास तुमचं शरीर खोल पातळीवरून डिटॉक्स होतं आणि तुम्हाला ताजंतवानं वाटू लागतं. त्यामुळे या प्रक्रियेकडे शिक्षा म्हणून न पाहता, एक आरोग्यदायी डिटॉक्स म्हणून पहावं.

Web Title: Benefits of giving up sugar for 30 days marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • sugar cane

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.