Sugar Export Ban 2026:केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी घातली आहे. भारताकडून सर्वाधिक साखर खरेदी करणारे देश कोणते? साखर उद्योगाबद्दलची ही माहिती तुम्हाला माहीत आहे का?
कडाक्याच्या उन्हाळ्यात कुठेही बाहेर गेल्यानंतर ऊसाचा रस आवर्जून प्यायला जातो. ऊसाचा रस लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ऊसाचा रस प्यायला जातो. अनेक लोक…
हरियाणाच्या शेतीतील एकेकाळी प्रमुख पीक असलेले ऊस आता घटत्या क्षेत्राचे आणि कमी उत्पादनाचे आव्हान पेलत आहे. त्यासाठी, सरकार शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, अनुदाने आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करत…
देशात सध्या सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामात साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला असून, साखरेच्या दरातील घसरण आणि इथेनॉलच्या दरात गेल्या तीन वर्षांपासून वाढ न झाल्याने कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यावर विपरीत…
साखर सोडण्याचा निर्धार करत असाल तर हा लेख नक्की वाचा. ३० दिवसांसाठी साखर सोडून शरीराला इतके फायदे होतात तर विचार करा साखर संपूर्णरीत्या सोडली तर किती फायदा होईल? नक्की वाचा.
नैसर्गिक गोडवा असलेला उसाचा रस अनेकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे उसाच्या रसाचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी उसाच्या रसाचे सेवन करू नये, जाणून घेऊया…
यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून, साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. गेल्या हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून, शेतकऱ्यांना ४२ हजार ६५० कोटी रुपयांची एफआरपी…
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडत आहे. त्यावर ओबीसी आरक्षणामुळे महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लाबल्या त्या झाल्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील असे मत सहकारमंत्री…
सर्वाचं आवडचं पेयं म्हणजेच उसाचा रसही सगळीकडे मिळू लागला आहे. उन्हाळ्यात उसाचा रस पिणं खूप मोलाचं ठरतं. हा रस पिण्याचे शरीराला खूप फायदे होतात. जाणून घ्या या फायद्यांबाबत,