Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जास्त पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी ठरेल घातक? जाणून घ्या शरीरासाठी नियमित किती पाणी पिणे आवश्यक

शरीरासाठी पाणी आवश्यक आहे. मात्र अतिप्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला जास्त पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला काय तोटे होतात, याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 04, 2025 | 08:40 AM
जास्त पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी ठरेल घातक?

जास्त पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी ठरेल घातक?

Follow Us
Close
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचे सेवन केले जाते. नियमित 7 ते 7 ग्लास पाणी प्यावे. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील. शरीर आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण स्वच्छ होण्यासाठी नियमित पाण्याचे भरपूर सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील अनेक कामे सुरळीत होतात. त्यामुळे कोणताही पदार्थ खाल्यानंतर किंवा जेवल्यानंतर पाण्याचे भरपूर सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीर स्वच्छ होते. शरीरातील सर्व घाण स्वच्छ होते. साथीच्या आणि अनेक गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी पाण्याचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)

युरिक ॲसिड, सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी १० रुपयांची ‘ही’ खास चटणी ठरेल प्रभावी

जीवन जगण्यासाठी पाणी आवश्यक लागते. मात्र, अतिप्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय घाट ठरू शकते. जास्त पाण्याचे सेवन केल्यामुळे ओवरहायड्रेशनची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. याशिवाय या स्थितीला वॉटर इंटाक्सिकेशन असे म्हंटले जाते. जास्त पाण्याचे सेवन केल्यामुळे किडनीवर दाब पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जास्त पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याचे नेमके काय नुकसान होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

पाणी पिण्याची योग्य पद्धत:

पाणी पिताना ते योग्य पद्धतीमध्ये पिणे आवश्यक आहे. पाणी पिताना कधीही उभं राहून पाण्याचे सेवन करू नये. याशिवाय पाणी कधीच घाईमध्ये पिऊ नये. असे केल्यामुळे पचनसंस्था बिघडण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात पाणी पिताना नेहमी साधं पाणी प्यावे. थंड किंवा गरम पाण्याचे सेवन करू नये. जेवल्यानंतर लगेच पाणी न पिताजेवल्यानंतर अर्धा तासाने पाण्याचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यामुळे रात्रभर पोटतात राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते.

हृदयाला आरामाची गरज असल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही ‘लक्षणे, वेळीच सावध होऊन हृदयाची घ्या काळजी

पाणी पिण्याचे योग्य प्रमाण:

नियमित 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. पाण्यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. वय, वजन लिंग, फिजिकल अ‍ॅक्टिविटी आणि वातावरणावरइत्यादी गोष्टींवर अवलंबून असते की नियमित पाण्याचे किती सेवन यावर अवलंबून असते. जास्त घाम किंवा एक्सरसाईज करत असाल तर जास्त पाण्याचे सेवन करावे. जर तुम्ही कोणत्या आजारावर गोळ्या औषध खात असाल तर पाण्याचे भरपूर पाण्याचे सेवन करावे.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consuming more water will be harmful to health know how much water the body needs to drink regularly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 08:40 AM

Topics:  

  • drinking water tips
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी प्रेमानंद महाराजांचा ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, जुनाट बद्धकोष्ठतेपासून मिळेल कायमची सुटका
1

आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी प्रेमानंद महाराजांचा ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, जुनाट बद्धकोष्ठतेपासून मिळेल कायमची सुटका

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी अननस ठरेल विषासमान, आतड्यांमध्ये वाढतील अल्सरच्या गंभीर जखमा
2

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी अननस ठरेल विषासमान, आतड्यांमध्ये वाढतील अल्सरच्या गंभीर जखमा

गारव्यामुळे सतत सर्दी खोकला होतो? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ पारंपरिक उपाय ठरेल शरीरासाठी प्रभावी, घशातील खवखव होईल दूर
3

गारव्यामुळे सतत सर्दी खोकला होतो? मग आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ पारंपरिक उपाय ठरेल शरीरासाठी प्रभावी, घशातील खवखव होईल दूर

आतड्यांना बसलेला पीळ सुटून मुळापासून स्वच्छ होईल घाण! पचनशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश
4

आतड्यांना बसलेला पीळ सुटून मुळापासून स्वच्छ होईल घाण! पचनशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.