Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

४४ कोटींपेक्षा अधिक भारतीय २०५० पर्यंत होतील लठ्ठ! अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, पंतप्रधानानी व्यक्त केली चिंता

जागतिक आरोग्य दिनी सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये २०२५० पर्यंत ४४ कोटींपेक्षा जास्त भारतीय नागरिक लठ्ठपणाचा शिकार होतील, असे आवाहालामध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे निरोगी जीवनशैली जागून आरोग्याची काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2025 | 12:50 PM
४४ कोटींपेक्षा अधिक भारतीय २०२५ पर्यंत होतील लठ्ठ! अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

४४ कोटींपेक्षा अधिक भारतीय २०२५ पर्यंत होतील लठ्ठ! अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात वाढलेले वजन आणि लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. बदलेली जीवनशैली, सतत आहारात होणारे बदल आणि व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेला लठ्ठपणा अनेक आजारांचे कारण बनवतो. लठ्ठपणा वाढल्यानंतर मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागते. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी वेळा महिलांचा आत्मविश्वास कमी करून टाकते.लठ्ठपणा वाढल्यानंतर खाली बसताना किंवा वर उठताना अनेक त्रास होण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जाते.(फोटो सौजन्य – iStock)

आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! दह्यामध्ये मिक्स करा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ

भारतामध्ये अनेक गंभीर आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामध्ये लठ्ठपणा हा सामान्य आजार झाला आहे.नुकताच समोर आलेल्या आवाहालामध्ये 2050 पर्यंत 44 कोटींहून अधिक भारतीय लठ्ठपणाचे शिकार होण्याची शक्यता आहे, अशी धक्कादायक माहिती आवाहलातून समोर आली आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी हा आवाहाला सादर करण्यात आला. याशिवाय लठ्ठपणाबाबत सादर करण्यात आलेल्या आव्हालाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदींनी चांगली जीवनशैली अंगीकारून नेहमी निरोगी राहावे, असा सल्ला देखील दिला आहे.

लठ्ठपणा वाढण्याची कारणे:

आहारात सतत होणारे बदल, वातावरणातील बदल, चुकीची जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन, व्यायाम इत्यादी अनेक कारणांमुळे शरीरात लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. काहींना सतत काहींना काही खाण्याची सवय असते. मात्र वारंवार कोणत्याही पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात लठ्ठपणा वाढू लागतो. लठ्ठपणामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. फॅटी लिव्हर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, उच्च रक्तदाब, पक्षाघात आणि कर्करोग इत्यादी समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आणि पुरेशी झोप घेऊन निरोगी आरोग्य जगता येते.

स्तनांचा कर्करोग झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास आरोग्यास निर्माण होईल धोका

लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी उपाय:

शरीरात वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक महिला आहारतज्ञांच्या सल्ल्याने डाएट घेतात. मात्र चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे शरीराला हानी पोहचते आणि कॅन्सर किंवा इतर गंभीर आजारांची लागण होते. त्यामुळे वजन कमी करताना कमी कॅलरीज युक्त पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय निरोगी चरबी आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीरावर वाढलेली चरबी कमी होते. याशिवाय सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जिऱ्याचे किंवा चिया सिड्सच्या पाण्याचे सेवन करावे.

Web Title: More than 44 crore indians will be obese by 2050 shocking information revealed in report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • obesity
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी
1

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात चुकूनही करू नका ‘या’ पांढऱ्या पदार्थांचे सेवन,पोट होईल कमी

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
2

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट
3

जेवणाच्या ताटातून आजच काढून टाका 5 पांढरे पदार्थ, थुलथुलीत लटकणारे पोट होईल त्वरीत सपाट

सकाळी उठल्यानंतर नियमित करा अंजीरच्या पाण्याचे सेवन, वयाच्या १०० व्या वर्षीसुद्धा हाडे राहतील मजबूत
4

सकाळी उठल्यानंतर नियमित करा अंजीरच्या पाण्याचे सेवन, वयाच्या १०० व्या वर्षीसुद्धा हाडे राहतील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.