वजन कमी करण्यासाठी आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी रात्री झोपण्याआधी नियमित आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे. या काढ्याच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.
सततच्या धावपळीमुळे आणि कामाच्या तणावामुळे जेवणाच्या वेळा चुकून जातात. रात्री अपरात्री कधीही जेवल्यामुळे शरीरात ऍसिडिटी आणि अपचनाची समस्या वाढू लागते. ऍसिडिटी, अपचन झाल्यानंतर पचनक्रियेवर जास्तीचा तणाव निर्माण होतो. त्यामुळे जेवण…
जगभरात लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केवळ वजनवाढ हा एकच त्रास नाही तर यामुळे अनेक आजारही बळावताना दिसून येत आहेत. वेळीच याला आळा घालणं गरेजेचं आहे. जाणून घ्या…
जास्त वजन दिसायला सामान्य वाटू शकते, पण आतून शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो. नुकताच जागतिक स्थूलता दिन साजरा करण्यात आला. जाडी वाढत असेल तर हा लेख नक्की वाचाच
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेले केमिकल युक्त सप्लिमेंट्स प्यायले तर कधी महागडा डाएट घेऊन पोट मांड्यावर वाढलेला चरबीचा…
दरवर्षी ४ मार्च रोजी जागतिक स्थूलता दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश स्थूलतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. स्थूलतेमुळे हृदयरोग, मधुमेह आणि यकृत रोगांसह अनेक गंभीर आजार होऊ शकतात
झायडस लाइफसायन्स लिमिटेड ही जागतिक पातळीवरील नामांकित औषधनिर्मिती कंपनी आहे. विविध दुर्धर आजारांवर नवनवीन संशोधन करुन उपाययोजना राबवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कायमच जंक फूड खायला खूप जास्त आवडते. कामाच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा घरात जेवण बनवण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी कायमच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले…
सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. भूक लागल्यानंतर तिखट, तेलकट तर काहीवेळा मैद्यापासून बनवलेले पदार्थ सुद्धा आवडीने खाल्ले जातात. पण दिसायला पांढरे शुभ्र असलेले…
वाढलेले वजन फक्त शरीराला बाहेरूनच नाही तर आतूनही खराब करत असते. यामुळे हृदयरोग, कर्करोग, मधुमेह अशा अनेक आजारांचा धोका वाढतो. रिपोर्टनुसार, जगभरात लठ्ठपणाने प्रमाण वाढत असून तो आता एक सायलंट…
भारतात वाढत्या लठ्ठपणामुळे केवळ शारीरिक आजार होत नाहीत तर मानसिक आजारही वाढत आहेत. एम्स आणि आयसीएमआरच्या अभ्यासानुसार, जास्त वजन असलेल्या आणि बारीक व्यक्तींनाही ताण आणि चिंता होण्याचा धोका असतो
मुलांमध्ये लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. पण अनेक पालकांनी ती समस्या वाटत नाही. लठ्ठपणा त्यांच्या मुलांसाठी समस्यांचे कारण बनू शकते. आजकाल मुलांमध्ये लठ्ठपणाचे एक प्रमुख कारण म्हणजे स्क्रीन टाइम.
WHO च्या मते, लठ्ठपणा हा जगभरात वेगाने पसरणारा आजार आहे, ज्यामुळे दरवर्षी २८ लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि १३ प्रकारचे कर्करोग होतात. पण कसे? लठ्ठपणा हा क्यूटनेस नाही तर आता…
वजन वाढणं ही फक्त दिसण्याची समस्या नाही, तर शरीरात चालणाऱ्या गंभीर बदलांचा इशारा आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणाव नियंत्रणाने आपण मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगापासून स्वतःचे रक्षण करू शकतो.
लठ्ठपणाची समस्या वाढीला लागली असून यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतंय. इतकंच नाही तर वंध्यत्वासाठीदेखील लठ्ठपणा कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या लेखातून आपण अधिक माहिती घेऊया
लठ्ठपणाचे व्यवस्थापन न केल्यास प्रौढावस्थेत मधुमेह, हृदयरोग, वंध्यत्व आणि नैराश्यासारख्या शारीरिक आणि भावनिक आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांनी दिला इशारा
जर्नल ऑफ एंडोक्राइनोलॉजीमधील एका अहवालानुसार, जास्त व्यायाम केल्याने शरीरात कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढू शकते. बाबा रामदेव यांनी नैसर्गिकरित्या वजन कसे कमी करावे? सांगितले
आजकाल भारतातील लोक लठ्ठपणाला झपाट्याने बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी काय करावे हे बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घेऊया. हे सोपे उपाय लठ्ठपणा करतील कमी
आजच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याची काळजी घेणं कठीणच झालंय, यामुळे लठ्ठपणाही वाढीला लागलाय. तीनपैकी एका व्यक्तीला लठ्ठपणाचा बळी होताना आपण पाहतोय, पंचकर्माचा घ्या आधार