Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा साम्राज्यासाठी ३ एप्रिल १६८०ची तारीख ‘का’ ठरली काळरात्र! जाणून घ्या शेवटच्या क्षणी शिवराय नेमकं काय म्हणाले

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ३एप्रिल १६८० रोजी झाला. शिवरायांनी मराठा साम्रज्याची मुहूर्तमेढ रोवली. लाखो मावळ्यांच्या साथीने मराठा साम्राज्य उभारले. जाणून घेऊया मृत्यूच्या शेवटच्या क्षणी शिवराय नेमकं काय म्हणाले.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 03, 2025 | 10:17 AM
मराठा साम्राज्यासाठी ३ एप्रिल १६८०ची तारीख 'का' ठरली काळरात्र!

मराठा साम्राज्यासाठी ३ एप्रिल १६८०ची तारीख 'का' ठरली काळरात्र!

Follow Us
Close
Follow Us:

इतिहासात सोनेरी अक्षरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.तसेच 3 एप्रिल 2025 रोजीछत्रपती शिवाजी महाराजांची 345 वी पुण्यतिथी आहे. या दिवशी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण मराठा साम्राज्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य केवळ 50 वर्ष अवघे होते. या ५० वर्षांच्या काळात त्यांनी अनेक पराक्रम केले होते. त्यांनी त्यांच्या नावाचा ठसा संपूर्ण जगभरात उमटवला आहे. कमी कालावधीमध्ये त्यांनी मुघलांना महाराष्ट्रातून हद्दपार करत मराठा साम्राज्याची स्थापना केली. मराठा साम्राज्याची स्थापना करताना शिवरायांना लाखो मावळ्यांनी साथ दिली होती. मात्र 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला.(फोटो सौजन्य – iStock)

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ! जाणून घ्या महाराजांच्या कुटुंबातील सदस्यांची सविस्तर माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्या दिवशी शिवरायांनी अतिशय महत्वाचे विधान केले होते. मुघलनविरोध लढा देतानाशिवरायांना अनेक संकटांचा सामना करावा ;लागला होता.त्यांनी मुघलनविरुद्धच्या लढाईमध्ये अनेक किल्ले जिंकले सुद्धा आणि किल्ले हरले सुद्धा होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूच्या काही तास आधी कोणते विधान केले आणि ते नेमके काय होते, चला तर जाणून घेऊया.

शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द काय होते?

आम्ही जातो,आमचा काळ झाला, तुम्ही सप्तसिंधू,सप्तगंगा मुक्त करा, काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका…..!!

३ एप्रिल रोजी नेमकं काय घडलं?

मराठा साम्राज्याचे पिता छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रकृती 3 एप्रिल 1680 रोझी खालावली होती. त्याने काहीसे अस्वस्थ वाटू लागले होते. मात्र त्यांचं दिवशी शिवरायांचे निधन झाले. त्यादिवसापासून सगळीकडे ३ एप्रिल हा दिवस शूर मराठा छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जाऊ लागला.

chattrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? जाणून घ्या त्यांनी नावे

शिवरायांची समाधी कुठे आहे?

3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर रायगडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतरच्या कांलखंडात शिवरायांच्या समाधी बांधण्यात आली. याशिवाय त्यांच्या समाधीवर दगडी रचना बांधण्यात आली आहे.

Web Title: Shivaji maharaj punyatithi the betrayal of the maratha empire shivajis last stand on april 3 1680

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 10:16 AM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • India History
  • shivaji maharaj

संबंधित बातम्या

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न; संभाजी ब्रिगेडने ‘रयतेच्या राज्या’ची भावना जपली
1

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न; संभाजी ब्रिगेडने ‘रयतेच्या राज्या’ची भावना जपली

UNESCO World Heritage : भारतातील या सात ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; कोणी मिळवला मान?
2

UNESCO World Heritage : भारतातील या सात ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; कोणी मिळवला मान?

Kalyan News :  इतिहासप्रेमींसाठी पर्वणी; गणेशोत्सावाच्या निमित्ताने शहरात शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन
3

Kalyan News : इतिहासप्रेमींसाठी पर्वणी; गणेशोत्सावाच्या निमित्ताने शहरात शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन

Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते
4

Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.