छत्रपती शिवाजी महाराजांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व व त्यांचे कर्तृत्व सर्वांना ज्ञात आहे. पण त्याच्या मनात एक कवीही लपलेला होता. हे तंजावर येथील ऐतिहासिक कागदपत्रात सापडलेल्या एका 'अभंग' रचनेतून स्पष्ट होते.
Shivaji Maharaj Forts : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समावेश झाला आहे. या घटनेचा आज विधीमंडळ परिसरात सत्ताधाऱ्यांनी जल्लोश केला.
किल्ले रायगडाचे वास्तुवैभव म्हणजे शिवकालीनच्या रायगडाने आजही जपलेल्या पाऊलखुणा. त्या जपण्यासाठी किल्ले रायगडावरील शिवकालीन वास्तूंच्या पुनर्बाधणीसाठीचे प्रयत्न युवा पिढीकडून सुरू आहेत.
संपूर्ण मराठा साम्राज्याचे तारणहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवरायांनी ३ एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांनी मराठा साम्रज्याची स्थापना केली होती. याशिवाय शिवरायांच्या मृत्यूआधी त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ३एप्रिल १६८० रोजी झाला. शिवरायांनी मराठा साम्रज्याची मुहूर्तमेढ रोवली. लाखो मावळ्यांच्या साथीने मराठा साम्राज्य उभारले. जाणून घेऊया मृत्यूच्या शेवटच्या क्षणी शिवराय नेमकं काय म्हणाले.
शहाजी महाराजांची 18 मार्चला संपूर्ण राज्यभरात जयंती साजरी केली जाते. आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या शहाजी राजांची प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर माहिती.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान मध्य प्रदेशात जंयती साजरी करत असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केलेले विधान चर्चेत…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीचा उत्सव संपूर्ण राज्यभरामध्ये दिसून येत आहे. पुण्यामध्ये शिवरायांनी आपले बालपण घालवले होते. पुण्यामध्ये देखील शिवजयंतीचा अनोखा उत्साह दिसून आला.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देशभरात १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते. शिवरायांचे विचार आजही अनेकांसाठी प्रेरणात्मक आहेत. तुम्हीही तुमच्या मुलांना आणि पुढच्या पिढीला शिकवावे
‘जय भवानी जय शिवाजी’ ही गर्जना नुसती ऐकली तरीही रक्त सळसळते. मर्द मराठ्यांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांची गगनभेदी शिवगर्जना खास शिवजयंतीनिमित्त आपल्यासाठी
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने जगभरामध्ये साजरी केली जात आहे. साडेतीनशे वर्षांनंतरही या नावाचे वादळ महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत घोंघावत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गड-किल्ले जिंकले. अशी देखील परिस्थिती निर्माण झाली होती की किल्ले जिंकले पण त्यांनी त्यांचे मावळे गमावले. महाराजांच्या कारकिर्दीतील याच गड - किल्ल्यांविषयी जाणून घेऊया.
सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मोदींच्या अशुभ हाताने उभा केला होता जो आठ महिन्यात कोसळला. अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत केली.
रायगड जिल्ह्याचे नावच स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावरुन पडले आहे. या जिल्ह्यात असंख्य गड आणि दुर्ग आहेत. तब्बल 53 किल्ले या जिल्ह्याला लाभले आहेत. सह्याद्रीच्या डोगंरकपारीपासून ते सिंध सागरापर्यंत गड किल्ल्यांचा…
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा म्हणून घोषित होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश…
या घटनेच्या निषेधार्ह राजकोट संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. मालवणमधील बाजारपेठ आज उत्सर्तपणे बंद ठेवण्यात आली आहे. भरड नाक्यासह बाजारपेठाबी बंद ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, हा बंद कोणत्याही…
सातारा : सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे सामान्य जनता, शिवप्रेमी, शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी शनिवारपासून खुली करण्यात आली असून, पहिल्याच…
अनेकदा शिवप्रेमी महाराजांबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक फोटो खूप व्हायरल होत आहे. काय आहे या फोटोत…