१९४४: दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९३९: हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.
१९२९: भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
१८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.
१८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.
१७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
१६६५: पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.
१९७७: अभिषेक चोब्बे – भारतीय संचालक आणि पटकथालेखक
१९४२: वसंत आबाजी डहाके – कोशकार, लेखक आणि कवी
१९३८: क्लाउस स्च्वाब – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे स्थापक
१९०६: के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६वे सरसेनापती (निधन: १७ डिसेंबर १९६५)
१८९४: सर्जी इल्युशीन – इल्युशीन विमान कंपनीचे निर्माते (निधन: ९ फेब्रुवारी १९७७)
२०१२: अक्विला बेर्लास किंनी – भारतीय-कॅनेडियन समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक
२००५: ओ. व्ही. विजयन – भारतीय लेखक आणि चित्रकार (जन्म: २ जुलै १९३०)
२००२: आनंद बक्षी – गीतकार (जन्म: २१ जुलै १९२०)