Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्गावर अवघ्या 7 महिन्यांत ‘इतक्या’ अपघातांची झाली नोंद; मृतांसह जखमींचा आकडाही आहे जास्त

गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत घट झाल्याचा दावा महामार्ग पोलिसांनी केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी तालुक्यांमधून जातो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2025 | 09:02 AM
समृद्धी महामार्गावर ७ महिन्यांत ८४ अपघात

समृद्धी महामार्गावर ७ महिन्यांत ८४ अपघात

Follow Us
Follow Us:

वर्धा : वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांच्या संख्येत नाममात्र घट झाली आहे. असे असले तरी सात महिन्यात ८४ अपघात झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. या अपघातांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहे. महामार्ग पोलिसांनी केलेल्या उपाययोजना, वाहन मालकांचे समुपदेशन आणि इतर गोष्टींमुळे समृद्धीवरील अपघातांमध्ये घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत समृद्धी महामार्गावर एकूण ८४ अपघात झाले. यामध्ये मृतांची संख्या ९ आहे. तर १९ जण गंभीर आणि किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत घट झाल्याचा दावा महामार्ग पोलिसांनी केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी तालुक्यांमधून जातो.

महामार्गावर विविध ठिकाणी टोल प्लाझा आणि इंटरचेंजची व्यवस्था करण्यात आली आहे. जिथून चढताना आणि उतरताना प्रत्येक वाहनाची नोंद होते. महामार्गावरून जाताना वाहनांच्या फिटनेसची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अपघात झाल्यास, समृद्धी महामार्गाचे महामार्ग पोलिस आणि बचाव पथके तत्काळ घटनास्थळी पोहोचतात.न

अनेक गोष्टींवर दिला जातोय भर

समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांच्या जाम मदत केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक टोल नाक्यावरील प्रवेशद्वारावर समुपदेशन केले जाते. प्रवेशद्वारावर वाहनांची तपासणी केली जाते. चालकाने सीट बेल्ट लावला आहे की नाही, चालक मद्यधुंद आहे काय, वाहनांच्या टायर्सची गुणवत्ता, वाहनांची फिटनेस इत्यादीची तपासणी केली जात आहे. या घटनामुळे वाहतूक पोलिसांसमोर नवे आव्हान ठरले आहे.

नाशिकमधील व्यावसायिकाचा झाला होता मृत्यू

समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात नाशिकमधील व्यावसायिक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने सुनील हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी त्यावेळी केला होता.

Web Title: 84 accidents on samruddhi highway in 7 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Road Accident

संबंधित बातम्या

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली
1

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात
2

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात

Farmers Loan Waiver: ५६ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मोठा निर्णय
3

Farmers Loan Waiver: ५६ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मोठा निर्णय

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा
4

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.