Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका साखर कारखान्यामुळे २५ किलोमीटरचा परिसर समृद्ध व संपन्न होतो : माजी साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण

माजी साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण म्हणाले, एका साखर कारखान्यामुळे २५ किलोमीटरचा परिसर समृद्ध व संपन्न होतो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो व आर्थिक विकासाला चालना मिळते. साखर कारखानादारीकडे सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहने गरजेचे आहे. फक्त साखर उत्पादन करुन चालणार नाही त्यासोबत इथेनॉल, आसवानी प्रकल्प, सहविजनिर्मीती प्रकल्प उभारणे आवश्यक आहेत.

  • By Aparna
Updated On: Oct 13, 2022 | 06:24 PM
एका साखर कारखान्यामुळे २५ किलोमीटरचा परिसर समृद्ध व संपन्न होतो : माजी साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण
Follow Us
Close
Follow Us:

प्रमोद आहेर, श्रीगोंदा : कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह.साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ माजी साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण ( Ex Sugar Commissioner Rajendra Chavan)व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष घन:श्याम शेलार यांच्या शुभहस्ते, कुकडी व श्रीगोंदा कारखान्याचे संचालक नारायण पाटील जगताप व कारखान्याच्ये अध्यक्ष तथा जिल्हा मध्य. सहकारी बॅंकेचे संचालक व माजी आमदार राहुल जगताप यांचे अध्यक्षतेखाली तर गव्हान विधीवत पुजन संचालक संभाजी देविकर, मोहनराव आढाव, सुभाषराव राक्षे, मनोहर शिंदे, संपत कोळपे यांचे हस्ते संपन्न झाले.

यावेळी, उपाध्यक्ष विवेक पवार, संचालिका डॉ. प्रणोती जगताप, ओम गुरुदेव महिला बिगरशेती पतसंस्थेच्या संस्थापक अनुराधा जगताप, उपाध्यक्ष विश्वास थोरात, सरपंच सुर्यजीत पवार, अँड. निवृत्ती वाखारे, कचरुजी मोरे, प्रमोद इथापे, मच्छिंद्र नलगे, जालिंदर निंभोरे, अशोक शितोळे, आबासाहेब शिंदे, अनिता लगड, विमल मांडगे, अशोकर वाखारे, बाळासाहेब उगले, मोहन कुंदाडे, रभाजी कातोरे, बापुराव भुजबळ, नितीन डुबल, भिंताडे साहेब, विक्रम पंदरकर, संदित तरटे, कार्यकारी संचालक डि.एन. मरकड तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी साखर आयुक्त राजेंद्र चव्हाण म्हणाले, एका साखर कारखान्यामुळे २५ किलोमीटरचा परिसर समृद्ध व संपन्न होतो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो व आर्थिक विकासाला चालना मिळते. साखर कारखानादारीकडे सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहने गरजेचे आहे. फक्त साखर उत्पादन करुन चालणार नाही त्यासोबत इथेनॉल, आसवानी प्रकल्प, सहविजनिर्मीती प्रकल्प उभारणे आवश्यक आहेत. तर शेतकऱ्यांना जास्तीचा ऊसभाव देणे शक्य होणार आहे. खर्चाच्या तुलनेत साखरेला आवश्यक बाजारभाव मिळत नाही त्यामुळे शासनाने खाखर उद्योगाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. घनश्याम शेलार म्हणाले साखर कारखानदारांनकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. चांगला ऊसभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे परंतू शासनाचे साखर बाबतचे धोरणामुळे साखर कारखानदारी अडचणीत आहे. साखरेला चांगला बाजारभाव मिळाला व साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष दिले तर शेतकऱ्यांना चांगला ऊसभाव देता येणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक डि.एन. मरकड यांनी साखर कारखाना व साखर धंद्यातील अडचणींची पार्श्वभूमी मांडली.

कारखाना शासनाच्या धोरणानुसार वेळेत चालू होणार आहे. यावर्षी कारखान्याने १० लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्टे ठेवले आहे. कामगारांची दिवाळी गोड केली जाणार आहे असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप यांनी केले. विवेक पवार यांनी सुत्रसंचालन केले तर मोहनराव आढाव यांनी आभार व्यक्त केले.

Web Title: A sugar factory makes a 25 km area rich and prosperous ex sugar commissioner rajendra chavan nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2022 | 05:59 PM

Topics:  

  • ahmednagar
  • maharashtra
  • Shrigonda

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.