Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीत RTO विभागाची धडक कारवाई; प्रदूषण करणाऱ्या तब्बल 3027 वाहनांना दंड

इंधनाच्या अकार्यक्षमतेमुळे आणि जुन्या आणि जीर्ण झालेल्या वाहनांच्या अतिरेकी वापरामुळे शहराची फुफ्फुसे धुराने भरत आहेत आणि संपूर्ण शहर गुदमरत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 20, 2025 | 01:36 PM
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई; कोटीचा दंड वसूल

नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई; कोटीचा दंड वसूल

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : शहराच्या हवेत दिवसेंदिवस धुराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. एकीकडे सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतानाच दुसरीकडे रस्त्यांवर अजूनही प्रदूषण करणारी जुनी वाहने सर्रासपणे धावत आहेत. गतकाळातील मागोवा घेतला असता एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत प्रदूषण करणाऱ्या 3027 वाहनांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी 856 वाहनचालकांनी 7 लाख 29 हजार रुपयांचे तडजोड शुल्काचा भरणा केला आहे.

याशिवाय, एप्रिल 2025 ते जून 2025 या कालावधीमध्ये 785 दोषी वाहनांवर कारवाई करून 3 लाख 97 हजारांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. प्रादेशिक परिवहन विभागाने धूर सोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रादेशिक परिवहन अमरावती कार्यालयाच्या वायुवेग पथकांद्वारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर नियमित कारवाई करण्यात येणार आहे. दुसरीकडे, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देऊन हवेतील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

हेदेखील वाचा : नवी मुंबईतील सर्व शाळांनी शालेय बस धोरणची अंमलबजावणी करावी, मनसेचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पत्र

इंधनाच्या अकार्यक्षमतेमुळे आणि जुन्या आणि जीर्ण झालेल्या वाहनांच्या अतिरेकी वापरामुळे शहराची फुफ्फुसे धुराने भरत आहेत आणि संपूर्ण शहर गुदमरत आहे. हे लक्षात घेऊन, प्रादेशिक परिवहन विभागाने अशा वाहनांवर कारवाई करण्यास वेग दिला आहे. हवेतील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी, पेट्रोल आणि इतर फायदेशीर इलेक्ट्रिक वाहनांसह सौरऊर्जेचा वापर करण्याचे अनेक फायदे आहेत. वाहनाला वीज देण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर केल्याने पैसे वाचतात आणि इलेक्ट्रिक ग्रीडला फायदा होतो. त्यामुळे घरासाठी बॅकअप पॉवर मिळण्यासही मदत होते.

डिझेल इंजिनचा धूर धोकादायक

डिझेल इंजिनमधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड आणि विविध प्रकारचे धोकादायक पदार्थ उत्सर्जित होतात, जे हवेत विरघळतात आणि आरोग्याला धोका निर्माण करतात. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीसारख्या इंधनांवर चालणाऱ्या वाहनांमधून कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि कण उत्सर्जित होतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता प्रभावित होते. सामान्यतः वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाबद्दल खूप गोंधळ उडतो.

काय आहेत पीयूसीचे नियम?

सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. वाहनांच्या उत्सर्जन पातळी नियंत्रित करण्यासाठी ते प्रमाणपत्र आवश्यक आहे. पीयूसी प्रमाणपत्राविना वाहन चालवणे हे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. म्हणून वेळोवेळी पीयूसी अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे. मोटर वाहन कायदा 1988 नुसार भारत सरकारने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे.

Web Title: As many as 3027 polluting vehicles fined in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • Amravati News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
1

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
2

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
3

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट
4

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.