गडचिरोलीतील आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्या बांबुपासून विविध कलात्मक वस्तू तयार करून आपला उदरनिर्वाह करतात. या वस्तूंना केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे.
मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिकांसाठी 'जीवनरेषा' मानला जाणारा बारातांडा ते धुळघाट (रेल्वे) हा १० किलोमीटरचा रस्ता सध्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण बनला आहे.
मुंबई-अमरावती विमानसेवेला वाढता प्रतिसाद मिळाल्याने Alliance Air ने आठवड्यातील उड्डाणे चारवरून पाच दिवसांपर्यंत वाढवली आहेत. २९ मार्चपासून रविवार ते बुधवार आणि शुक्रवार असे पाच दिवस सेवा उपलब्ध असेल.
शुक्रवारी सकाळी शेतात जनावरे नेण्यावरून छोटेलाल आणि शेख शाहरुख शेख काली यांच्यात वाद झाला. दिवसात हा वाद फक्त शब्दांपुरता मर्यादित होता, पण दुपारी वलगाव पोलिस ठाण्याजवळील महाविद्यालय परिसरात भांडण उफाळून…
राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा मुख्य उद्देश वंचित घटकांतील विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखणे, शाळांतील नोंदणी व उपस्थिती वाढवणे हा आहे. मात्र, याच योजनेतील अन्न मुलांच्या जीवाला धोका ठरत आहे.
भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. धरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
निवडणूक प्रक्रियेअंतर्गत गुरुवारी (दि. १५) मतदान, तर शुक्रवारी (दि. १६) मतमोजणी होणार आहे. मतमोजणी नवसारी रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख किडा कॉम्प्लेक्स येथे सात झोननुसार केली जाणार आहे.
झोननिहाय पाहता, झोन क्रमांक २ मध्ये सर्वाधिक २७ उमेदवारांनी माघार घेतली, तर झोन क्रमांक-६ मध्ये सर्वांत कमी ११ उमेदवारांच्या संख्येनुसार झोन क्रमांक ७ सर्वाधिक गजबजलेला ठरला आहे.
संत गाडगेबाबांचे कार्य हे जगजाहीर आहे आणि नुकतीच अमरावती येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी असल्यामुळे अनेक कार्यक्रम कऱण्यात आले. यावेळी आर. एस. राव यांनी गाडगेबाबांविषयी मत मांडले
दुकानांना पहाटेच्या सुमारास आग लागली. ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन विभागाला सोमवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास इतवारा बाजारात मोठी आग लागल्याची माहिती मिळाली.
पीडिता अलीकडील काळात शाळेत गप्प राहू लागली होती. ही बाब शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर तिने पीडितेच्या आईला माहिती दिली. त्यानंतर आईने शाळेत येऊन मुलीशी विश्वासाने संवाद साधला.
१ जानेवारीपासून 'बालविवाहमुक्त जिल्हा अभियान' राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत सरपंच, पोलिसपाटील आणि आशासेविका यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकताना देहव्यापार चालवणारी मुख्य महिला, तिच्यासोबत कार्यरत ३ तरुणी आणि २ ग्राहकांना ताब्यात घेतले. त्या ठिकाणावरून आक्षेपार्ह साहित्य, मोबाइल फोन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी रात्रभर नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि संशयित ठिकाणांची तपासणी मोहीम सुरू ठेवत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली. दिल्लीतील बॉम्ब स्फोटानंतर देशभरातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.