Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ तारखेपासून मुंबई, ठाणे, नाशिककरांचे पाणी महागणार, जाणून घ्या किती वाढणार पाणीपट्टी

मुंबईतील सात तलावांमधून बीएमसी दररोज 3850 एमएलडी पाणीपुरवठा करते. हे पाणी ठाणे, पालघर आणि नाशिकला सुमारे शंभर किमी लांबीच्या पाइपलाइनद्वारे पुरवले जाते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 23, 2024 | 06:31 PM
'या' तारखेपासून मुंबई, ठाणे, नाशिककरांचे पाणी महागणार, जाणून घ्या किती वाढणार पाणीपट्टी (फोटो सौजन्य-एएनआय)

'या' तारखेपासून मुंबई, ठाणे, नाशिककरांचे पाणी महागणार, जाणून घ्या किती वाढणार पाणीपट्टी (फोटो सौजन्य-एएनआय)

Follow Us
Close
Follow Us:

पाणीकपातीच्या समस्येचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना महानगपालिकेने आणखी एक झटका दिला आहे. मुंबईत पाण्याचे दर सुमारे 8% वाढू शकतात. त्यामुळे पिण्याचे पाणी 25 ते 6 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. 16 जूनपासून वाढलेले दर लागू होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच 2023 मध्येही BMC ने 8% विकास दराचा प्रस्ताव तयार केला होता, पण त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत हा प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश दिले.

BMC चा नियम काय म्हणतो?

BMC चा कायदा आहे की दरवर्षी पाण्याच्या किमतीत 8% ने वाढ होईल आणि नवीन वाढ दर 16 जून पासून लागू होईल. परंतु, त्यासाठी बीएमसीला नवीन प्रस्ताव तयार करावा लागेल आणि आयुक्तांची मंजुरी आवश्यक आहे, असा नियम बीएमसीने २०१२ मध्ये केला होता की दरवर्षी जास्तीत जास्त ८ टक्के पाणी दरवाढ होतील आणि तो १६ जूनपासून लागू होईल. प्रत्येक वर्षी बीएमसी दर तीन महिन्यांनी ग्राहकांना पाण्याची बिले पाठवते. थकबाकीची रक्कम नव्या बिलात जोडली जाईल.

पाणी महागले

बीएमसी मुंबईकरांना सात तलावांमधून दररोज 3850 एमएलडी पाणी पुरवते. हे पाणी ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातून सुमारे 100 किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनद्वारे येते. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासकीय खर्चासोबत ऊर्जा आणि जलशुद्धीकरणाचा खर्च वाढल्याचे बीएमसीचे म्हणणे आहे. लोकांना ज्या किमतीत पाणी दिले जाते ते अगदी नाममात्र दर आहे. तर बीएमसी लोकांना पाणी देण्यासाठी कितीतरी पट जास्त खर्च करते. पाण्याचे दर वाढल्यानंतर, बीएमसीला वर्षभरात सुमारे 100 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Bmc plan to water bill tax hike in mumbai thane nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2024 | 06:31 PM

Topics:  

  • Mumbai Water Supply

संबंधित बातम्या

पाणीपुरवठ्यासाठी नवी कार्यपद्धती, समन्वयातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करणार : पालिका आयुक्तांचे निर्देश
1

पाणीपुरवठ्यासाठी नवी कार्यपद्धती, समन्वयातून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करणार : पालिका आयुक्तांचे निर्देश

Aditya Thackeray : मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होणार : आदित्य ठाकरेंनी दिला सरकारला इशारा
2

Aditya Thackeray : मुंबईत ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होणार : आदित्य ठाकरेंनी दिला सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.