Water Supply Cut: उरण येथील रानसाई धरणातील पाण्याची पातळी कमी असल्याने आणि मुंबईत पाईपलाईन जोडणीचे काम सुरू असल्याने पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. १२-१३ डिसेंबर रोजी मुंबईत २४ तास…
आता लवकरच मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून अखेरपर्यंत मुंबईत पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे मुंबई शहराला पाणीपुरठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला होता. पाऊस लांबल्याने…
मुंबईतील सात तलावांमधून बीएमसी दररोज 3850 एमएलडी पाणीपुरवठा करते. हे पाणी ठाणे, पालघर आणि नाशिकला सुमारे शंभर किमी लांबीच्या पाइपलाइनद्वारे पुरवले जाते.