Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फडणवीस भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरतायेत, ४ मंत्र्यांचे राजीनामे कधी घेणार? राऊतांचा संतप्त सवाल

भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरण हे कधाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जड होत असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्ट्राचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरत आहेत. हे सगळे अलिबाबा चाळीस चोर यामधले आहेत. एकत्र काम करून महाराष्ट्रात आणि देशात काम करण्यासंदर्भात आमच्यात एक मत आहे. आमच्या बांधवांवर अत्याचार होत नाही, मुंबईत संपूर्ण देश सामावला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 28, 2022 | 12:19 PM
फडणवीस भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरतायेत, ४ मंत्र्यांचे राजीनामे कधी घेणार? राऊतांचा संतप्त सवाल
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : सध्या हिवाळी अधिवेशनात शिंदे गटातील मंत्र्यांचे घोटाळ्यावरुन विरधकांनी रान उठवले आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ज्या प्रकारे विरोधीपक्षाचा हल्ला सुरु आहे त्याप्रमाणे सरकार नक्कीच पळ काढत आहे. हे सरकार भ्रष्टाचारावर उभं आहे. या सरकारचा मुख्य हेतु भ्रष्टाचार करण्याचा आहे. संजय राऊत कधी वैफल्यग्रस्त निराश होत नाहीत ते तुम्हाला वैफल्यग्रस्त करतील. घटनात्मक खुर्चीवर बसुन विरोधी पक्षाचा आवाज दाबत असाल तर काय बोलणार? मुंबई केंद्रशासित करा म्हणणारा कर्नाटकाचा मंत्री मुर्ख आहे. जर या सरकारमध्ये थोडी जरी नैतिकता असती तर ४ तरी मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी घेतले असते. एकाच गटाच्या मंत्र्यांचे प्रकरण बाहेर येत आहेत. सीमा प्रश्नाचा ठराव हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. असं म्हणच खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार घणाघात केला.

[read_also content=”सरकारची अजून २५ घोटाळ्यांची प्रकरणे बाहेर काढणार; “मुंबई केंद्रशासित करुन तर बघा…” संजय राऊतांचा कर्नाटक सरकारला इशारा, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/many-more-scam-cases-of-the-government-will-be-brought-out-sanjay-raut-warning-to-the-karnataka-government-357497.html”]

दरम्यान, भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरण हे कधाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जड होत असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्ट्राचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरत आहेत. हे सगळे अलिबाबा चाळीस चोर यामधले आहेत. एकत्र काम करून महाराष्ट्रात आणि देशात काम करण्यासंदर्भात आमच्यात एक मत आहे. आमच्या बांधवांवर अत्याचार होत नाही, मुंबईत संपूर्ण देश सामावला आहे, फक्त कर्नाटक नाही तर मुंबईमध्ये मराठी माणसासोबत बिहार उत्तर प्रदेश गुजरात सर्व प्रांताचे लोक गुण्या गोविंदाने राहतात आणि आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो तसे सीमा भागात होतंय का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

आधी सीमा भाग केंद्रशासित होईल, कारण तिकडे मराठी बांधवांवर गेले 75 वर्षे अत्याचार होत आहेत, म्हणून आम्ही ती मागणी करत आहोत, मूर्ख आहेत ते मंत्री जे ही मागणी करत आहेत, चौकशी न्यायप्रविष्ठ आहे, माझेही फोन टॅप झाले होते. 36 एकर गायरान जमीन ज्या पद्धतीने रेवडी सारखी वाटली. या क्षणी या इमारतीमध्ये आमच्याकडे 25 प्रकरण पडली आहेत, पण आमच्यासाठी सीमा प्रश्न ठराव महत्त्वाचा होता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की सीमा प्रश्नाचा ठराव होत असताना, इतर प्रकरणं हळूहळू घेऊन येऊ, अनेक प्रकरण आहेत आणि हे प्रकरण देणारे तुमचे सहकार्य आहे.

जयंत पाटलांनी जो शब्द वापरला होता निर्लज्ज सरकार, गेंड्याच्या कातडीचा सरकार तुम्ही आमच्यावर भ्रष्टाचाराचे कितीही पुरावे दिले तरी आम्ही खुर्चीला चिटकून राहू, नैतिकता नाही प्रामाणिकचा नाही आणि महाराष्ट्राविषयी प्रेम नाही, असे सरकार आहे. थोडी जरी नैतिकता असती तर या अधिवेशनामध्ये चार मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री घेतले असते.  सर्वच बोगस आहे, यांचं अस्तित्वच बोगस आहे, सर्वोच्च न्यायालयात यावर निर्णय होईल आणि हे डिस्कोलिफाय होतील, यात शंका नाही असं राऊत यांनी म्हणत सरकारवर निशाना साधला.

Web Title: Fadnavis is carrying corruption on his back when will he accept the resignation of four ministers raut angry question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2022 | 12:19 PM

Topics:  

  • BJP
  • Nagpur
  • Shinde-Fadnavis government
  • Winter Assembly Session

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
4

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.