नागपूर हिवाळी अधिवेशनात आ राम सातपुते शेतकऱ्यांच्या दूधाला भाव वाढवून मिळावा यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. खासगी दूधसंघांच्या एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खाजगी दूधसंघ शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम करत आहेत.
महाजन आयोगानुसार खानापूर तालुक्यातील ३० गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची शिफारस आहे. कळसा भांडुरा प्रकल्पामुळे गोव्याबरोबरच महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे. महाराष्ट्रातील विर्डी प्रकल्पाला याचा फटका बसणार आहे. याचमुळे महाराष्ट्र सरकारने देखील…
पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याने चर्चांना उधाण आलं असून, पत्राबाबत आपणाला हे माहीत नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याने…
आज शेवटच्या दिवशी देखील विरोधक आक्रमक होत, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत, राज्यपाल हटावाचे हातात फलक घेत आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या राजीनामा…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे मविआ नेत्यांनी याबाबतचं पत्र सोपावलं आहे. काँग्रेसचे आमदार सुनील केदार, शिवसेनेचे आमदार…
आज शेवटचा दिवस असल्यानं आज सूप वाजणार आहे. त्यामुळं मंत्री घोटाळ, मंत्र्यांचे राजीनामे, विधानसभा अध्यक्ष अविश्वास ठराव, आदी प्रकरणावरुन आज विरोधक व सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर…
शिवसेना सातत्यानं भाजपाला मुंबई तोडायची आहे, हे सांगतेय, त्यावर कर्नाटकच्या भाजपाच्याच मंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्याचंही त्यांनी म्हटलय. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदारांना किमान यांचा डाव तरी समजला असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
रोज एक-एक मंत्र्यांच्या घोटाळ्यांबाबत आरोप झालेले आहेत. आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले नाहीत. गेल्या ६ महिन्यांत सरकार काय करतंय, हे लोकांसमोर आलंय का? घोटाळेबाज मंत्र्यांचे राजीनाम घेणार…
तत्कालिन महसूल राज्यमंत्री यांनी २९ जुलै २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर सावरगाव येथील गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली आहे. सातत्याने या घटना घडत आहेत. ज्यावेळी मंत्री…
आज विधिमंडळात विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाईल. या प्रस्तावात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्र्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या अवमानजनक वक्तव्यावर सरकारला जाब विचारला जाईल. तसेच, 12-13 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग…
महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका... खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके माजलेत बोके... शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान... कुणी उद्योग घ्या, कुणी सबसिडी घ्या तुम्ही खोके घ्या... अशा घोषणा देत आजही…
आता शिवसैनिक असले तरी सुरुवातीला संघाशी संबंधित होते, म्हणून त्यांना जुने स्वंयसेवक बोललं जात आहे. तसेच एकनाथ शिंदे हे जुने स्वंयसेवक असल्याचा उल्लेख मंत्री गिरिष महाजनांनी केल्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
आम्ही मुंबईत ठाकरे गटाला पार्ल्यापासून वांद्र्यापर्यंत कसे हादरे देतो ते पाहाच, स्फोट करण्यासाठी शिवसेनेकडे दारुगोळा शिल्लक नाहीये. तसेच त्यांच्या बॉम्बचे आवाज ऐकू येत नाहीत, राऊत बॉम्बची भाषा बोलताहेत, पण गौप्यस्फोट…
अधिवेशन अनेक कारणांमुळं वादळी ठरत आहे, मंत्र्यांचे घोटाळे तसेच अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळं सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येताहेत. दरम्यान, उद्या अधिवेशनाचे सूप वाजणार आहे, त्यामुळं राज्य मंत्रिमंडळाची नियोजित…
या मोठ्या पोस्टमधून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच जरी फोटो असले तरी, देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या फोटोमुळं सरकारमध्ये फडणवीसांची ताकद अधिक आहे, असं तर भाजपाला यातून दाखवायचे आहे का, अशी राजकीय…
सीमा भाग, मुख्यमंत्री जमीन घोटाळा, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, तसेच 36 एकर गायरान जमीन ज्या पद्धतीने रेवडी सारखी वाटली. या क्षणी या इमारतीमध्ये आमच्याकडे 25 प्रकरण पडली आहेत,…
कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं असल्याचे सांगत अजित पवार यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला. राज्य सरकारने महाराष्ट्रवासियांच्या संतप्त भावना आणि तीव्र नाराजी कर्नाटक सरकारला कळवाव्यात. केंद्रीय…
कर्नाटकचे मुख्यमंत्री, आमदार, मंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा व महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने त्यांना जशास तसे उत्तर दिले जात नाही, त्यामुळे त्यांची भीड चेपली गेली आहे…
कर्नाटकचे विधान परिषदेतील आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबई ही केंद्रशासित करा असं म्हटलं आहे. याचे पडसाद उमटताना दिसताहेत. तसेच यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहत. दरम्यान, आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी…
भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरण हे कधाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जड होत असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्ट्राचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरत आहेत. हे सगळे अलिबाबा चाळीस चोर यामधले…