Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाईटच नाही तर आम्ही बिल कसं भरायचं?’; शेतकऱ्यासोबत ‘इथं’ घडलाय भलताच प्रकार

शेतात सिंचनाची व्यवस्था करून वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज केले. मात्र, अद्यापही वीजपुरवठा (Electricity Supply) मिळाला नाही. वीजपुरवठा नसताना शेतकऱ्याला थेट 4 हजार 630 रुपयांचे वीज देयक देण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 15, 2023 | 01:01 PM
‘लाईटच नाही तर आम्ही बिल कसं भरायचं?’; शेतकऱ्यासोबत ‘इथं’ घडलाय भलताच प्रकार
Follow Us
Close
Follow Us:

नारायणपूर : शेतात सिंचनाची व्यवस्था करून वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज केले. मात्र, अद्यापही वीजपुरवठा (Electricity Supply) मिळाला नाही. वीजपुरवठा नसताना शेतकऱ्याला थेट 4 हजार 630 रुपयांचे वीज देयक देण्यात आले. ही घटना गोविंदपूर येथील विकास नाईक या शेतकऱ्यासोबत घडली. यामुळे पुन्हा एकदा महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथील शेतकरी विकास नाईक यांना जवाहर योजनेतून विहीर मंजूर झाली. त्यांनी अवघड परिस्थितीत खोदकाम व बांधकाम पूर्ण केले. वीजपुरवठा मिळण्यासाठी नियमानुसार डिमांड रक्कम सुद्धा महावितरण कंपनीच्या कार्यालयात भरली.

एक वर्षापूर्वी शेतात विजेचे खांब व रोहित्रसुद्ध महावितरणने बसवले. पण वीजपुरवठा अजूनही सुरू केला नाही. त्यामुळे शेतातील कपाशी व हरभरा पीक वाळून गेले. महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवून शेतकरी हैराण झाला असून, त्याच्या तक्रारीकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे.

Web Title: Farmer got electricity bill even after not getting electricity supply nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2023 | 01:01 PM

Topics:  

  • Light Bill
  • maharashtra
  • Nagpur News

संबंधित बातम्या

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच
1

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर
2

Pune Election : ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा; 100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर

ZP Election : मित्र पक्षांनी विश्वासात न घेतल्यास स्वबळावर लढण्याचा RPI चा इशारा; चार पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव
3

ZP Election : मित्र पक्षांनी विश्वासात न घेतल्यास स्वबळावर लढण्याचा RPI चा इशारा; चार पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा
4

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.